Fake Fertilizer: बनावट खत कसे ओळखायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

chemical fertilizer

   Fake Fertilizer:  खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खत खरेदी करिता … Read more

Cotton Crop : कापूस पेरणी करताना वापरा ही नवीन सोपी पद्धत, होतील अनेक फायदे

Cotton Crop

Cotton Crop : सध्या देशामध्ये सर्वत्र मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग सुरु झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे केली जातील. तसेच या हंगामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता कापूस पेरणीची आणखी एक नवीन पद्धत समोर आली आहे. कापूस पेरणीची नवीन पद्धत पंजाब राज्यामध्ये विकसित करण्यात … Read more

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील अनके जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे सत्र सुरूच; या जिल्ह्यांत धो धो कोसळणार

IMD Rain Alert : मान्सूनचा (Monsoon) पाऊस आता परतीच्या दिशेने निघाला आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे (Kharip Season) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत परतीचा आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह अनके भागांत … Read more

Soybean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात वाढ; उत्पादकांच्या भुवया उंचावल्या; उन्हाळी सोयाबीन करेल का मालामाल?

Soybean Price : महाराष्ट्रातील (Maharashtra) खरीप हंगामातील (Kharip Season) मुख्य पीक अर्थात सोयाबीन (Soybean Crop) या हंगामात कायमचा चर्चेचा विषय ठरला आहे. सोयाबीनच्या हंगामाच्या सुरुवातीला मुहूर्ताच्या सोयाबीनला विक्रमी दर (Soybean Price) मिळत होता. राज्यातील अनेक ठिकाणी मुहूर्ताचा सोयाबीन दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला गेला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभावात (Soybean Market … Read more

Soybean Farming : सोयाबीनची शास्त्रीय शेती करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Krushi news :भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती व्यवसाय (Farming) करून आपला उदरनिर्वाह भागवत असते. खरं पाहता भारतीय शेती (Indian Farming) अजूनही पावसाच्या पाण्यावर आधारीत आहे. सध्या देशातील शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी (Kharip Season) पूर्व मशागतीची (Pre Cultivation) तयारी करीत आहेत. देशावर खरीप … Read more

Soybean Farming : खरीपात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार; पण सोयाबीन शेतकऱ्यांच्या पसंतीस खरा उतरेल का….

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Krushi news :- नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने आपला पावसाविषयीचा पहिला अंदाज वर्तविला. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) आधी ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज वर्तवला होता. या दोन्ही पावसाच्या अंदाजात साम्य आढळत असून आगामी पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा प्रसन्न … Read more

कळमनुरीचे कलिंगड काश्मीर रवाना! शेतकऱ्याला मिळाला लाखोंचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात या वर्षी कलिंगडच्या लागवडीत मोठी घट झाली याचे प्रमुख कारण म्हणजे गत दोन वर्ष कोरोना मुळे कलिंगडाला बाजारपेठ मिळाली नव्हती. जे खरेदीदार कलिंगड (Watermelon Farming) खरेदी करत होते ते देखील अतिशय कवडीमोल दरात कलिंगडची खरेदी करत होते. यामुळे मागील दोन्ही वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Watermelon … Read more

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची उर्वरित 25% रक्कम वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचे (Latur) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या खरिपातील (Kharip Season) मुख्य पिक सोयाबीन (Soybean) समवेतच जवळपास सर्व पिके अतिवृष्टीमुळे (Heavy rain) क्षतीग्रस्त झाली होती. ऐन खरीप हंगामातील पिके अंतिम … Read more