Cotton Rate: झूकेगा नहीं…! हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी भाव; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक विक्रमी दर मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पीक अर्थात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) मोठी घट झाली होती. कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी देखील सुरुवातीला कापसाला अपेक्षित … Read more

Successful Farmer: एक नंबर भावा…! मल्टिनॅशनल कंपनीतली नोकरी सोडून राजू करतोय शेती; नवयुवकांसाठी ठरला आदर्श

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Krushi news : देशातील नवयुवक एकीकडे वडिलोपार्जित शेतीकडे पाठ फिरवीत नोकरीच्या मागे धावत आहेत. शेतीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्रांचा शेती ही केवळ तोट्याचीचं आहे असा गैरसमज झाला आहे. मात्र असे जरी असले तरी देशात असे अनेक शेतकरी (Farmer) पुत्र आहेत जे सुशिक्षित असून देखील … Read more

Lemon Farming Business: लिंबू लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या लिंबाचा दर आकाशाला गवसणी घालत आहेत. यावर्षी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने लिंबू च्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी दरात देखील मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव (Farmers) सध्या लिंबू लागवड करण्याचा विचार करीत आहेत. आपल्या राज्यात (Maharashtra Farmers) मोठ्या प्रमाणात लिंबाची लागवड केली … Read more

Lemon Price: ‘या’ ठिकाणी लिंबूला मिळतोय विक्रमी दर; पण, याचा फायदा शेतकऱ्यांना नाही; तर……

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टी (Heavy Rain) पावसाच्या हाहाकारामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन समवेतच सर्व पिकांची मोठी नासाडी झाली होती. केवळ खरीप हंगामातच निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता असे नाही तर … Read more

Cucumber Cultivation: कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर, काकडीची लागवड कराच; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात शेती व्यवसायात मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकांना बगल देत नगदी पिकांची लागवड करू लागले आहेत. कृषी तज्ञ देखील शेतकऱ्यांच्या या बदलाचे समर्थन करतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmers) अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे. या शिवाय … Read more

Soil Testing: माती परीक्षण म्हणजेच उत्पादनात वाढ; जाणुन घ्या कसं करणार माती परीक्षण

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- शेती करण्यासाठी शेतात चांगली माती आणि पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्या जमिनीत उत्पादन सहज आणि अधिक घेता येऊ शकत. त्यामुळे कृषी तज्ञ नेहमीच शेतकरी बांधवांना (Farmers) माती परीक्षण करण्याचा सल्ला देत असतात. माती परिक्षण (Soil Testing) केल्यामुळे पिकाला आवश्यक मुलद्रव्याची गरज आपल्या लक्षात येते, … Read more

कळमनुरीचे कलिंगड काश्मीर रवाना! शेतकऱ्याला मिळाला लाखोंचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात या वर्षी कलिंगडच्या लागवडीत मोठी घट झाली याचे प्रमुख कारण म्हणजे गत दोन वर्ष कोरोना मुळे कलिंगडाला बाजारपेठ मिळाली नव्हती. जे खरेदीदार कलिंगड (Watermelon Farming) खरेदी करत होते ते देखील अतिशय कवडीमोल दरात कलिंगडची खरेदी करत होते. यामुळे मागील दोन्ही वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Watermelon … Read more

खरं काय! आता ‘या’मुळे केळीच्या बागा जमीनदोस्त; केळी उत्पादक शेतकरी बेजार

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात उन्हाची झळ सर्वात जास्त बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) येथे देखील उन्हाची दाहकता प्रचंड वेगाने वाढत आहे. औरंगाबाद तालुक्यातील विहिरीतील पाण्याची पातळी जलद गतीने कमी होऊ लागली आहे. यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना … Read more

मराठवाड्यात रेशीम शेतीत होतेय वाढ, कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात बाजारपेठ व रेशीम साठवणूकीचे यंत्र उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे रेशीमच्या कोशांसाठी जवळच बाजार पेठ उपलब्ध झाल्यामुळे मराठवाड्यात रेशीम शेती क्षेत्रात वाढ होत आहे. जालना जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोशाच्या बाजारपेठे मुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान न होता आता रेशीम विक्रीसाठी कर्नाटक ला … Read more

वयाच्या 84 वर्षा नंतर या आजीबाई संभाळताय 30 एकर शेती, पतीच्या निधनानंतर खचून न जाता कष्टाने 5 एकराचे केले 30 एकर

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- इच्छाशक्ती असल्यावर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण आपल्याला मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावात मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या 84 वर्षांच्या आजीबाई कडून शिकले पाहिजे. मनकर्णाबाई यांचे पती रामराव डोईफोडे यांचे 1972 साली आजारामुळे त्रस्त असल्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्याचा भार त्यांच्यावर पडला … Read more

खरं काय! 5 क्विंटल बियाण्यातून मिळवले 129 क्विंटल बटाटे; निळे बटाटे ठरू शकते शेतकऱ्यांसाठी वरदान

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- अलीकडे देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात बदल घडवून आणला जात आहे. शेतकरी बांधव (Farmers) सध्या पीक पद्धतीत मोठा बदल करीत आहेत. शेतकऱ्यांचा पीकपद्धतीत केला गेलेला प्रयोग त्यांच्यासाठी जणू काही वरदानच सिद्ध होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) … Read more

कृषी मंत्री भुसे यांची महत्वाची माहिती!! महाराष्ट्राला मिळणार ‘इतकी’ टन खते; खतटंचाई होणार का?

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे खरीप हंगामात खत दरवाढीचा (Fertilizer Rate) व खत टंचाईचा (Fertilizer Shortage) सामना राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) करावा लागू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्याच्या बांधा पासून ते अगदी मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र चर्चेला … Read more

भावा मानलं तुला…! फक्त अडीच महिन्यात कलिंगड शेतीतुन 13 लाखांची जंगी कमाई

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा कसोटीने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील (Dhule Farmer) एक शेतकरी (Farmer) प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या मौजे पाटण येथील सागर पवार या शेतकऱ्याने 5 एकर क्षेत्रावर कलिंगड (Watermelon Farming) पिकाची लागवड केली होती. दोन-अडीच महिन्यांत उत्पादन देण्यासाठी तयार होणाऱ्या या … Read more

मानलं गड्या ! कोरडवाहू जमिनीत करून दाखवली सफरचंदाची यशस्वी शेती

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी शेती मालाला बाजारात भावाची कमतरता तर कधी बदलत्या वातावरणाचा पिक उत्पन्नावर होणारा परिणाम. यामुळे शेती व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांच्या हाती निराशा येते. पण शेती व्यवसयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यावर काय होऊ शकते हे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर … Read more

Watermelon Cultivation: ‘या’ महिन्यात करा कलिंगडची शेती; मिळवा भरघोस उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महाराष्ट्र समवेत संपूर्ण देशाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे कलिंगड पिकाला मोठी मागणी बघायला मिळत आहे. उन्हाळ्यात कलिंगड पिकाला (Watermelon Farming) सर्वात जास्त मागणी असते यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) याचा मोठा फायदा होतो. यावर्षी तर राज्यात कलिंगडच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे याचे … Read more

शेतकऱ्यांची नामी शक्कल!! राज्यात उष्णतेची लाट; फळबागाला पाणी पुरवण्यासाठी शेतकऱ्यांची लय भारी युक्ती

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :-  सध्या राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे.जालना जिल्ह्यातही तापमान सर्व रेकॉर्ड मोडीत आहे. जिल्ह्यात तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. यामुळे माणसासमवेतच पिकांना देखील मोठा फटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे (Temperature) विहिरीचे पाणी लक्षणीय कमी होत चालले आहे. जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात फळबाग … Read more

कृषी शास्त्रज्ञांचा मोठा शोध!! आता बासमती तांदळाची निर्यात कोई नहीं रोकेगा…..

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news:-निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती पिकांवर रोगराईचे सावट वाढत आहे. पिकांवर रोगराई पसरली की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmer) नाना प्रकारच्या औषधांची फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचा अति वापर झाल्यामुळे अशा शेतपिकाची निर्यात करणे अशक्य बनत जाते. बासमती तांदळाच्या (Basmati Rice) बाबतीत देखील काहीसा असाच प्रकार घडला होता. मित्रांनो … Read more

काय सांगता! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरु करा ‘या’ पिकाची लागवड; उत्पन्न मिळणार छप्परफाड….

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश आहे, मात्र असे असले तरी अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. असे असले तरी, शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते मात्र यासाठी शेतकरी … Read more