‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू सासऱ्याला अटक

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथील विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय २९) या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांना वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पती गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड, सासरा बाळासाहेब कारभारी गावंड, सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तरुण जागीच ठार

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील वडझिरे परिसरातील कृष्णतारा पेट्रोलपंपाचे जवळील वळणावर झालेल्या टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातामधे देवीभोयरे येथील तरुण जागीच ठार झाला. पारनेर-बेल्हे रस्त्यावर टाटा टेम्पो (एमएच ४२ टी-१०१३) जात होती. समोरून येणाऱ्या मोटरसायकलची (एमएच १६, एडी २७३९) आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये देवीभोयरे (माळवाडी) येथील प्रमोद किसन मुळे … Read more

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूमुळे पारनेर तालुक्यात भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- निघोज येथील रहिवासी असलेला हा तरूण ३ मे रोजी मुंबईहून सासुरवाडी पिंपरी जलसेन येथे पत्नी व दोन मुलांसह आला होता. प्रशासनाने संपूर्ण कुटुंब जि. प. शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले. तरूणास काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. परंतु विलगीकरण कक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा तरूण निघोज येथे डॉक्टर असलेल्या भावाकडे … Read more

बिग ब्रेकिंग : मुंबईतून आलेल्या तरुणाचा मृत्यू ! श्वसनाचा त्रास असल्याने मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्या 39 वर्षीय तरुणाचा मंगळवार (दि. 12) सकाळी मृत्यू झाला. 3 मे रोजी हा तरुण त्याच्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन मुंबई येथील घाटकोपर येथून पिंप्री जलसेनला सासुरवाडीत आला होता.तरूणाचा नगर येथे उपचारांसाठी नेताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यू कोरोनामुळे किंवा अन्य … Read more

आज राज्यात सापडले ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- पोहण्यास गेलेला दहा वर्षे वयाच्या मुलाचा श्रीरामपूर शहरालगत बेलापूर-पढेगाव रोडवर असणाऱ्या खटकाळी गावठाण येथील खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी हा मृतदेह सापडला. खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप (वय १०) हा मित्रांसमवेत दुपारी अडीच वाजता पोहोण्यास गेला होता. पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. ही … Read more

मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

अकोला : ‘हॅलो, मी बच्चू कडू बोलतोय, भाऊराव फाटे बोलतात का? आपण कापूस खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तर आपण आता उद्या या सकाळी नऊ वाजता, ओम जिनिंग फॅक्टरीला…’ दस्तूरखुद्द पालकमंत्री बच्चू कडू यांनीच शेतकऱ्यांना फोन करुन कापूस खरेदीसाठी येण्याचा निरोप दिला आणि सीसीआय मार्फत मुर्तिजापूर येथे सुरु झालेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीची प्रक्रिया कार्यान्वित झाली. येथील मुर्तिजापूर तालुक्यासाठी सीसीआय चे कापूस … Read more

कोरोनाचे आज १०२६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण

मुंबई, दि.१२: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५  नमुन्यांपैकी १ लाख … Read more

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या ‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त  परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचे स्थान सर्वोच्च … Read more

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई, दि. १२: कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.  राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे … Read more

वृद्ध कलावंतांचे थकीत मानधन तात्काळ उपलब्ध करून द्या

यवतमाळ : राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण ८०० वृद्ध कलावंत आहेत. यांचे मानधन मागील ६ महिन्यांपासून थकीत होते. ही बाब निवेदनातून वृद्ध कलावंतांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तात्काळ पुढाकार घेत पालकमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकांसोबत चर्चा केली. तसेच या वृद्ध कलावंतांचे मानधन तात्काळ जमा करण्याच्या … Read more

परराज्यातील मजुरांसाठी ‘या’ चार बसस्थानकात एक खिडकी कक्ष

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्याकामी तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक, श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. त्यासाठी, महसुल, मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती … Read more

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले … Read more

पश्चिम घाट जैव विविधता संरक्षणासंदर्भात वनमंत्र्यांची बैठक

यवतमाळ : पश्चिम घाटाचे क्षेत्र हे गुजरात ते केरळ अशा सहा राज्यात विस्तारले आहे. यात आपल्या राज्यातील २१३३ गावांमध्ये १७३४० चौरस किलोमीटर क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) ठरविण्यात आले आहे. जैव विविधता संरक्षणासोबत विकासही महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा परिणाम औद्योगिक वसाहत आणि खनीज क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सुरेश गैरोला यांच्यासोबत चर्चा … Read more

राज्याच्या कारागृहातील सतरा हजार कैद्यांना सोडणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.१२- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या ४५ ठिकाणी असलेल्या ६० कारागृहातील  ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशा प्रकारची बाधा इतर कैद्यांना होऊ नये, याकरिता राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी … Read more

तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन

जळगाव, दि. 12 (जिमाका) : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सॅनिटायझर देवून त्यांनी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. दरम्यान, आपल्या गावी सुखरूप पोहचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. तसेच दोन महिन्यापासून मुलांच्या भेटीची आस लागलेल्या … Read more

परिचारिका दिनानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी परिचारिकांच्या कामाचे केले कौतुक

सांगली : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या कोरोना रुग्णालयास भेट व आढावा घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रुग्णालयातील परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत. यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं मोदी म्हणाले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे,२० लाख कोटी रुपयांचे … Read more