माजी सरपंचांच्या खुनाचा उलगडा; मुलानेच घेतला वडिलांच्या हत्येचा बदला
अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दोन दिवसांपूवी शेतात काम करत असताना नारायणगव्हानचा माजी सरपंच राजाराम शेळके यांचे हत्या करण्यात आली होती. या खुनाचा उलगडा झाला आहे. तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजकीय वर्चस्व व आपसातील … Read more