आरक्षणाचा गोंधळ ते परीक्षातील तांत्रिक अडचणी …; MPSC परीक्षांमध्ये तुफान गोंधळ, याला अखेर जबाबदार कोण?
MPSC Exam Crisis | राज्यातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवर सध्या मोठे वादंग सुरू आहेत. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम SEBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेवर झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र ठरले असून, मुख्य परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर होताच न्यायालयात गटांमध्ये लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्याचा … Read more




