आमदार मोनिका राजळेंच्या प्रयत्नांना यश, पाथर्डी- तालुक्यातील 3.6 किलोमीटर रोपवेला सरकारकडून मंजुरी

MLA Monika Rajale : पाथर्डी तालुक्यातील दोन पवित्र क्षेत्रांना जोडणारा एक मोठा प्रकल्प आकाराला येतोय. कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र मढी (चैतन्य कानिफनाथ गड) ते श्रीक्षेत्र सावरगाव (श्री मच्छिंद्रनाथ गड) या ३.६ किलोमीटर हवाई अंतरासाठी रोपवे बसवण्याचा मार्ग मोकळा झालाय. ही योजना शासनाच्या “राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम-पर्वतमाला” अंतर्गत राबवली जाणार आहे. या यशस्वी … Read more

‘ती’चे सेलिब्रेशनमध्ये महिलांनी लुटला नृत्याचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :-‘झिंग झिंग झिंगाट, श्री वल्ली….’ अशा एकास एक सरस गाण्यांची धून व डीजेचा तालावर नृत्याचा मनसोक्त आनंद घेणारी नारीशक्ती.. गाण्याच्या तालावरील विद्युत रोषणाई.. घरातील जबाबदाऱ्या व ताणतणाव विसरून सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणी व महिला अशा वातावरणात नगर-मनमाड रस्त्यावरील बंधन लॉन येथे रविवारी (दि. 13) रात्री ‘ति’चे सेलिब्रेशन रंगले … Read more

‘आम्ही’ जलयुक्तमधून गावे पाणीदार केली अन् महाविकासआघाडीने वीज खंडीत करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले…!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही तर डोळ्यात आसू आहेत. या सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, कर्जमाफीची रक्कम, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. युती शासनाने जलयुक्त शिवारातून गावोगाव पाणी दिले. मात्र, विजेचा खेळ करून आघाडी सरकार हे पाणी देऊ शकत नाही, उभ्या … Read more

आठ दिवसात कामात सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन: आमदार मोनिका राजळे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी तालुक्यासह शहरात दिवसा होणाऱ्या चोऱ्या तसेच अवैध व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांवर सामान्य नागरीकांचा विश्वास उडाला आहे. महिला व पुरुष आणि पैसा सुरक्षित राहीला नाही. त्यामुळे पोलिसांनी आठ दिवसात तातडीने कारवाई करून या चोऱ्यांचा तपास लावावा असे त्या म्हणाल्या. याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

सत्ताधाऱ्यांची भूमिका: कामे कोणीही मंजूर करा सरकार आमचे आहे ना मग उद्घाटन आम्हीच करणार ..? आमदार राजळे यांची टीका..!

Role of the ruling party:

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- भाजपचे सरकार असताना मागील काळात शेतीच्या पाण्यासंदर्भात मोठी जलसंधारणचे कामे करण्यावर भर दिला. मोठ्या प्रमाणात बंधा-यांची कामे झाल्याने काही गावे सोडल्यास दोन्ही तालुके स्वयंपुर्ण झाले आहे. ऊसाचे क्षेत्र वाढले असुन दोन वर्षात वीजेसाठी आंदोलन करावे लागले, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अनुदान, पीक विमा या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी … Read more

‘जे’ झाले ते झाले मात्र आगामी मॅच आपणच जिंकणार …!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जे झाले ते झाले मात्र आता मला आता कोणाची खेळी कशी हे निट समजले आहे. त्या जरी जुन्या खरोखरच्या क्रिकेटमधल्या खेळाडु असल्या तरी मी पण शालेय जिवनात क्रिकेट संघाचा कर्णधार होतो.(MLA Monika Rajale)  त्यामुळे आता आगामी स्पर्धेत सावध खेळी करत आपणच मँच जिंकणार असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस … Read more

….आता थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही!

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   गेल्या काही दिवसापासून राजकारणाची पातळी खालावत चालली असून, राजकारण भरकटत चालले आहे. थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही. (Monika Rajale) अशी खंत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. पाथर्डी तालुक्यातील एका। विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन … Read more

आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही : आमदार राजळे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :-  आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नसून सरकार व त्यांचे मंत्री सध्या वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. आज विविध समस्यांमुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला असून, त्याला आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांचीच वीज बंद केली जाते, लोकाभिमुख शासकीय योजना बंद केल्या. हे सरकार फक्त स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहे. अशी टीका आमदार मोनिका … Read more

लोकाभिमुख योजना बंद पाडणे हेचआघाडी सरकारचे काम !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भाजपने सुरू केलेल्या जलसंधारण, मागेल त्याला शेततळे या सारख्या अनेक लोकाभिमुख योजना या आघाडी सरकारने राजकीय द्वेषापोटी बंद केल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या जलसंधारण योजनेंतर्गत अनेक गावांची पाणीपातळी वाढून शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. यासारख्या अनेक योजना बंद केल्या. … Read more

या सरकारने निधी तर दिला नाही मात्र मंजूर निधी मागे घेतला..! भाजपच्या ‘या’ आमदाराचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून विकासकामांना निधी मिळत नाही. मात्र भाजपच्या काळात विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी मागे नेण्याचे पाप या आघाडी सरकारने केले आहे. असा घणाघाती आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला. शेवगाव येथील एका विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात सत्ता असतांना … Read more

लोकप्रतिनिधींकडून शेवगावला वंचित ठेवण्याचे काम

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- शहरात गेल्या १० वर्षांपासून प्रत्येक १२ दिवसाला शहराला पाणी सुटते. पाथर्डीला मात्र दोन दिवसाला पाणी सुटते. नुकतेच पाथर्डी येथील शहरासाठी १७ लाख रुपये खर्चाची पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम विद्यमान लोकप्रतिनिधींनी केला. शेवगावला वंचित ठेवण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले असून फक्त पाथर्डी केंद्रस्थानी आहे, … Read more

कोणतेही आरोप करताना भान ठेवा.? ‘या’ आमदाराचा विरोधकांना इशारा…!

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भगवानगड पाणी योजनेचा विषय तुम्ही आता बोलायला लागले. परंतु या योजनेतील पस्तीस गावांची नावे तरी माहीती आहेत का तुम्हाला ? पालकमंत्र्यांना तालुक्याबद्दल चुकीची माहीती देवुन त्यांचे मत दूषीत करण्याचा उद्योग येथील काहीजण करीत आहेत. शिवसेनाचा राज्यात मुख्यमंत्री असताना शिवसेनाच्या तालुकाध्यक्षाला बैठकीला येवु देत नाहीत. पालकमंत्र्यांच्या बैठकीला पोलिस छावणीचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी अतिरेकी आहेत का

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथर्डी येथे शनिवारी करोना लसीकरण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. येथे पालकमंत्र्याच्या उपस्थितीत कोवीड लसीकरण शासकीय आढावा बैठकीत फक्त सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना प्रेवश देत, निमंत्रण असूनही भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांना जाणिवपूर्वक बैठकीच्या प्रवेशद्वारावर अडवून बैठकीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. प्रशासनाच्या या … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी 5 वर्षात एकही विकासकाम केले नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. मतदार संघातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष नसल्याने यापूर्वीही आमदार राजळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली आहे. दरम्यान शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावात आमदार राजळे यांनी यांनी पहिल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या टर्ममध्ये एकही विकासकाम केले नाही. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून … Read more

‘यांनी’ कोरोनाच्या नावाखाली अनेक योजना बंद केल्या!

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- सामाजिक, राजकीय व विकास कामाचा कोणताही अनुभव नसताना माझ्यावर टिका करावी हे हास्यास्पद आहे.राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. कोणी कोणाबद्दल काय बोलाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विकासाची कामे करुन जनतेच्या दारात जाण्याचा आमची परंपरा आहे. जनता नेहमीच आमच्या सोबत राहीलेली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पुढे … Read more

विरोधी आमदार असल्याने राज्य सरकारकडून निधी मिळत नाही – आमदार राजळे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यातील फरक जाणवत आहे. विरोधी आमदार असल्याने राज्य सरकारकडून निधी मिळत नाही. गेल्या दीड वर्षात कुठलाच निधी मिळाला नाही. सध्या ज्या कामांचे भूमिपूजन करीत आहोत ती मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

आमदार राजळे म्हणाल्या राजकीय अनुभव नसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करणे हास्यास्पद

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी तालुक्यातील नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले. (बबनराव ढाकणे) त्यांच्याबद्दल आम्हाला आजही मोठा आदर व अभिमान आहे. मात्र, ज्यांना अजून सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही, अशा व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन (ऋषिकेश ढाकणे) आमच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे. विरोधकावर काय बोलावे, आम्ही काही बोललो कि ते घरात … Read more

फक्त भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत नसतो !

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- आमच्या कारखाना लगतचा आम्हीच केलेला रस्ता दाखवण्याऐवजी, तुमच्या कारखान्याजवळ तुमच्या गावात जाणारा रस्ता आम्हाला दाखवा. आम्ही सर्व पत्रकारांसह आमचे वाहन घेऊन येऊ.अकराशे कोटींचा निधी आणला म्हणता यातून स्वतःच्या गावाकडे जाणारे रस्ते देखील करता आले नाहीत. एवढेच काय पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई तुमच्या गावात आहे. भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत … Read more