गुड न्यूज ! आता राज्यातील नागरिकांना पाऊस, हवामान, वादळाची अचूक माहिती मिळणार; ‘या’ ठिकाणी 60 अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र विकसित होणार
Maharashtra News : अलीकडे हवामानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाऊस, अतिवृष्टी गारपीट, वादळ यांसारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा महापुर देखील येतो यामुळे जनजीवन विस्कळीत होते. याची मात्र पूर्वकल्पना नागरिकांना येत नसल्याने त्यांना नाहक अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांना रेशनिंग पासून ते भाजीपाला पर्यंत अशा आवश्यक गोष्टींची पूर्तता … Read more