Nana Patole : जागा वाटप ठरलं नाही, ती केवळ अफवा, नाना पटोलेंची मोठी माहिती

Nana Patole : गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना आज जागावाटप देखील झाल्याचे म्हटले जात होते. यावर मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. … Read more

Nana Patole : सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार! काँग्रेसने जाहीरच करून टाकलं

Nana Patole : सध्या राज्यात जुन्या पेंशनवरून सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहेत. यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे हा वाद कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या … Read more

Balasaheb Thorat : पटोले- थोरात यांच ठरलं? थोरातांच्या नाराजीचे पत्र तरी दाखवा, थोरातांच्या समोरच पटोले यांचे वक्तव्य..

Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देखील दिला होता. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद समोर आला होता. असे असताना आता दोन्ही नेत्यांनी सोबत पत्रकार परिषद घेतल्याने हा वाद मिटल्याचे समोर आहे. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन्ही … Read more

Chief Minister : ‘मुख्यमंत्री झाल्यापासून आपली ओढाताण होत असून, १० किलो वजन घेटले आहे’

Chief Minister : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यापासून आपली ओढाताण होत असून, या दरम्यान आपले १० किलो शारीरीक वजन घटल्याचे सांगितले. यामुळे आता सोशल मिडीयावर एकच चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांचे तब्बल १० किलो वजन घटल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि … Read more

Balasaheb thorat : नाराज बाळासाहेब थोरातांवर राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा मोठी जबाबदारी..

Balasaheb thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरे सध्या नाराज आहेत. त्यांनी राजीनामा देखील दिला आहे. असे असताना पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. आता ते ही जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. … Read more

Uddhav thackeray : ठाकरे सरकार कोसळण्याचे सर्वात मोठं कारण नाना पटोले! आता शिवसेनेचा खळबळजनक आरोप

Uddhav thackeray : सध्या काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करत बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे पटोले यांच्यावर आता अनेकजण आरोप करत आहेत. आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष देखील पटोले यांच्यावर आरोप करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाने धक्कादायक आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागे इतर अनेक कारणं असली … Read more

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या मनात चाललंय काय? राजीनामा दिला असला तरी कसब्यात घेणार सभा…

Balasaheb Thorat : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आहे. यामुळे आता ते पक्ष सोडणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असताना थोरात कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आहेत. यामुळे त्यांच्या मनात आहे तरी काय … Read more

Nana Patole : नाना पटोले एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात, राष्ट्रवादीचा थेट आरोप

Nana Patole : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आज सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर … Read more

‘त्या’ पदावर जाण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याला पंधरा विस वर्षे लागतात मात्र संघाची हापचड्डी घालणारा थेट जाऊन बसतो

Nana Patole

Maharashtra News: वंचित समाजाला दिशा देण्याचे कार्य संत भगवानबाबांनी केले. भगवानबाबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार उलथुन टाकण्याचे काम आता जनताच करेल. आयएएस अधिकाऱ्याला ज्या पदावर जाण्यासाठी पंधरा विस वर्षे लागतता. त्या पदावर संघाची हापचड्डी घालणारा थेट जाऊन बसतो हे संविधानाला घातक आहे. थेट प्रशसान बदलण्याचा भाजपाचा डाव आहे. अशी अत्यंत … Read more

काँग्रेसलाही भगवानगडाची भुरळ, प्रदेशाध्यक्ष पटोले पोहचले गडावर

Maharashtra News:भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसलाही भगवानगडची भुरळ पडली आहे. भाजपकडून प्रचाराची सुरवात येथून केली जाते, तर राष्ट्रवादीकडूनही ओबीसींच्या तुष्टीकरणासाठी गडाचाच आधार घेतला जातो. या काँग्रेसचीही त्यात भर पडणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडावर येऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात आणि देशात ओबीसी चळवळ उभी करण्यासाठी … Read more

रश्मी शुक्‍ला यांना क्लीनचिट, टॅपिंग प्रकणारणी पोलिसांचा अहवाल

Maharashtra News:बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकणारणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना या प्रकरणी त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट (सी समरी अहवाल) पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता न्यायालयाची परवानगी मिळताच, या प्रकरणाची फाइल कायमची बंद होणार आहे. … Read more

चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली … Read more

सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय; नाना पटोलेंची टीका

मुंबई : राज्यातील सत्तातर झाल्यापासून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर … Read more

“विरोधात असताना मविआ सरकारला सल्ले देणारे आता गप्प का?” ओबीसी आरक्षणावरून पटोलेंचा खोचक टोला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे. परंतु भाजपप्रणित सरकारला सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता … Read more

“शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार असतील तर मला आनंदच होईल”

मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वाकयुद्ध सुरु झाले आहे. भाजपकडून (BJP) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करण्यात येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. राज्य सभा निवडणुकीमध्ये भाजपने … Read more

‘भारत तोडो’ला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या…

Maharashtra news : ‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

मागील ८ वर्षांत जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात आहे. या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या,’ असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित आहेत.

दुपारच्या सत्रात राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे उद्या सादरीकरण होईल.

काँग्रेसचा मोठा आरोप, मोदींचे अपयश लपवण्यासाठी राज ठाकरे…

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसंबंधी आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आलेले अपयश लपविण्यासाठी भाजपकडून राज ठाकरे यांचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंबंधी पटोले यांनी म्हटले आहे की, भोंग्याचा … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more