‘या’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत ! राज्य सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत
Onion News : गेल्या काही वर्षांपासून देशातील शेतकरी विविध संकटांनी भरडला जातोय. नैसर्गिक संकटांमुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. समजा शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले तर त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. यामुळे त्यांची दुहेरी कोंडी होत आहे. परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर हा सतत वाढत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून … Read more