Atmarao Sonawane : महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत माणूस आहे शेतमजूर, लाखोंची देणगी, विद्यार्थ्यांना जेवण आणि बरच काही..

Atmarao Sonawane : मनाचा मोठीपणा असला की माणूस एक नंबर अस आपल्याकडे म्हटले जाते. आता महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत माणूस हा मनुष्य शेतमजूर आहे. पत्नीसह इतरांच्या शेतात काम करून वर्षभर पैसे जमा करतात. त्या पैशातून त्यांनी गावातल्या सरकारी शाळेला एक लाख रुपये देणगी दिली आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरू असते. त्याच्या आधीच्या वर्षी 35 हजाराची विद्युत … Read more

भावा वावर है तो पॉवर है ! शेतीमाल विकायला गेले पिकअपने आणि परतले चक्क विमानाने, अख्ख्या महाराष्ट्रभर रंगली चर्चा

viral news

Viral News : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र शेती करताना शेतकऱ्यांना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पादन मिळतं आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे बाजारात शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळतो. मात्र सुलतानी आणि आसमानी संकटांचा सामना करत बळीराजा राजासारखा जगतो, आपल्या निधड्या छातीवर संकटाची मालिका सोसत अक्ख्या जगाचे पोट भरतो. … Read more

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाबाबत मोठ अपडेट ! भूसंपादनासाठी राज्य सरकारने दिलेत 452 कोटी ; ‘या’ गावातून जाणार मार्ग

solapur osmanabad railway

Solapur Osmanabad Railway : महाराष्ट्रातील बहुचर्चित सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. हा सदर होऊ घातलेला रेल्वे मार्ग आता जलद गतीने पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे चित्र आहे. यासाठी राज्य शासनाने आपल्या हिस्साचे 452 कोटी 46 लाख रुपये देण्यास प्रशासकीय मान्यता … Read more

Crop Insurance : खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर, 25% आगाऊ रक्कम खात्यात होणार जमा

crop insurance

Crop Insurance : मित्रांनो या वर्षी शेतकरी बांधवांना (Farmer) नैसर्गिक आपत्तीमुळे (Climate Change) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी मराठवाडा विभागातील (Marathwada) शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तसेच शंखी गोगलगाय या कीटकांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील धाराशिव … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

Successful Farmer: वावर है तो पॉवर है! पट्ठ्याने अवघ्या तीन महिन्यात झेंडूच्या शेतीतुन कमवले तब्बल पाच लाख, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

Successful Farmer: सध्या देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेती व्यवसायात (Farming) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. मात्र शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल केला आणि योग्य नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच शेतीमधून लाखो रुपयांची कमाई (Farmers Income) केली जाऊ शकते. यासाठी मात्र शेतकरी बांधवांना बदल स्वीकारावा लागणार … Read more

याला म्हणतात वावरची पॉवर!! अन्ना हजारेंकडे 6 हजाराने कामाला असणारा ‘हा’ पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये; वाचा

Successful Farmer: माणसाचे नशीब बदलायला जास्त वेळ लागतं नाही. नशीब राजाला कधी रंक बनवेल अन रंकला कधी राजा बनवेल हे काही सांगता येतं नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातही एका अवलियाबाबत असच काहीसं घडलं आहे. उस्मानाबाद (Osmanabad) मधील राजशेखर पाटील या अवलियाच्या आयुष्यात लक फॅक्टर मोठा वरचढ ठरला आहे. खरं पाहता राजशेखर यांचे वडील मुरलीधर पाटील हे … Read more

कृषीपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र अजूनही चालूच आदेश होऊनही शेतातील पिके टांगणीला!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे पाण्याविना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याने अधिवेशनात पुढील तीन महिने कृषी पंपाच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये व ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली … Read more

कृषीपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र अजूनही चालूच आदेश होऊनही शेतातील पिके टांगणीला!

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News :- वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे पाण्याविना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याने अधिवेशनात पुढील तीन महिने कृषी पंपाच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये व ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली … Read more

मराठवाड्यातील उसाचा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या मदतीतून मार्गी लागणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News:- पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे गाळप हे झाल्यात जमा आहे. शिवाय जे शिल्लक क्षेत्र आहे त्याची तोडही वेळेत होईल. तर येथील यंत्रणा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कामी नाही आली तर मात्र, शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी सोलापूर येथील कारखान्यांची वाढीव मदत घेण्यात येणार आहे. … Read more

कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले; तरी ऊस आजून ही शिल्लक

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News  :- राज्यातील वाढीव उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधान परिषद सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखाना क्षेत्रातील ऊस गाळप केल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना कारखान्याला दिल्या आहेत. तर ऊस गाळप हंगामा शेवटच्या टप्प्यात आला असून अजूनही उसाचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे आपला ऊस जाईल … Read more

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही. … Read more

अखेर अट्टल दरोडेखोरांची ‘ती’ टोळी जेरबंद ! तब्बल १५ तालुक्यातील पोलिस होते त्यांच्या मागावर

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-   जामखेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, पुणे जिल्ह्यातील लोणंद, सासवड, वडगाव निंबाळकर, तसेच शिर्डी, बीड जिल्ह्यातील नेकनूर, अंबाजोगाई, आष्टी, शिवाजीनगर , शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडी, दरोडा, खून अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल असलेली अट्टल दरोडेखोरांची टोळी शिंगणापूर पोलिसांनी कांगोणी शिवारातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more