Maharashtra Havaman: नवीन वर्षाची सुरुवात होईल पावसाने! राज्याच्या ‘या’ भागात पडेल पाऊस

maharashtra havaman

Maharashtra Havaman:- सध्या राज्यामध्ये सगळीकडे थंडीचे प्रमाण वाढले असून बऱ्याच ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली आलेला आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसरल्यामुळे त्याचा परिणाम हा राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ व त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आहे. याबाबतीत जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर डिसेंबर … Read more

Vegetable Farming : रब्बी हंगामात भाजीपाला शेतीचा आहे ना प्लॅन! मग ‘या’ पद्धतीने करा भाजीपाला रोपवाटिकाचे व्यवस्थापन, 21 दिवसात तयार होणार रोपे

vegetable farming

Vegetable Farming : शेतकरी (Farmer) मित्रांनो जर तुम्ही रब्बी हंगामात (Rabbi Season) भाजीपाला लागवड (Vegetable Farming) करू इच्छित असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीचं आहे. जस की आपणांस ठाऊक आहे शेती हे अनिश्चिततेचे काम आहे, जिथे कधी हवामानामुळे (Climate) तर कधी कीड आणि रोगांमुळे संपूर्ण पीक खराब होते. देशभरात माती आणि हवामानानुसार शेती केली जात असली, … Read more

Mustard Cultivation : रब्बी हंगाम आला मोहरी पेरणीचा टाईम झाला…! मोहरीच्या शेतीतून अधिक कमाई करायची मग लागवडीची पद्धत जाणून घ्या

mustard cultivation

Mustard Cultivation : सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात तेलबिया पिकांची देखील शेती (Farming) केली जाते. मोहरी (Mustard Crop) हे देखील असच एक तेलबिया पीक आहे. मोहरी हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. हे तेलबिया पीक (Oilseed … Read more

भावा नांद करा पण शेतकऱ्याचा कुठं..! पट्ठ्या कर्जबाजारी झाला पण फुकटातचं कांदा वाटला

Krushi News Marathi:- शेतकरी (Farmer) कधी काय करेल याचा काही नेम नाही. शेतकरी बांधव अनेकदा आपल्या कामामुळे इतरांना आश्चर्यचकित करून सोडतात तर अनेकदा आपल्या अजिबोगरीब कामामुळे भयाण वास्तव देखील समाजा समोर मांडत असतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) एका शेतकऱ्याने देखील आपल्या अजिबो गरिब कामामुळे इतरांना विचार करण्यास भाग पाडले असून शेतकर्‍यांची दयनीय अवस्था समाजापुढे मांडली आहे. … Read more

Wheat Farming: गव्हाच्या ‘या’ वाणातून शेतकऱ्याने मिळवले दर्जेदार उत्पादन, वाचा सविस्तर

Successful Farmer: मित्रांनो देशात रब्बी हंगाम (Rabbi Season) संपला असून आता शेतकरी बांधव (Farmers) आपला शेतमाल विक्री करत आहेत. ज्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी बाजारात आपला गव्हाचे उत्पादनही (Wheat Production) विकले आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Farming) करत असतात. राज्यातील शेतकरी बांधव देखील गव्हाची सध्या विक्री करत आहेत. यंदाच्या मार्च महिन्यात … Read more

Farming Business Idea: जवस शेती बनवणार शेतकऱ्यांना मालामाल, वाचा अंबाडी शेतीच्या काही महत्वाच्या बाबी

Krushi News Marathi: फ्लॅक्ससीडचे म्हणजेच जवसचे शाश्त्रीय नाव लिनम यूसिटॅटिसिमम आहे. जे लिनेसी कुटुंबातील लिनम वंशातील (प्रजाती) सदस्य आहे. जवस किंवा अंबाडी हे रब्बी हंगामात (Rabbi Season) घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पिकांपैकी एक आहे. भारतात बहुधा बागायत क्षेत्रात याची लागवड केली जाते, परंतु ज्या भागात सिंचनाची योग्य साधने आहेत, तेथे एक किंवा दोन सिंचनात चांगले … Read more

Farmer Protest: महावितरण शेतकर्‍यांच्या मुळावर उठले!! वीज तोडणी बंद; आता भारनियमन सुरू; शेतकऱ्यांचे जल आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Farmer News : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांमागची संकटाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाशी (Climate Change) दोन हात करून शेतकरी बांधव कसेबसे आपले पीक जोपासतो मात्र लगेच सुलतानी दडपशाही शेतकऱ्याचा गळाचेप करण्यास तयार होते. काहीसा असाच प्रकार या खरीप व रब्बी हंगामात देखील बघायला मिळत आहे. खरीप हंगामात … Read more

Wheat Farming : खरंच काय..! फक्त एका एकरात खपली गव्हाचे घेतले ‘इतके’ विक्रमी उत्पादन; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Cultivation) केली जाते. आपल्या राज्यातही (Maharashtra) गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामात (Rabbi Season) गव्हाची पेरणी करत असतात. आज आपण वाशिम जिल्ह्यातील (Washim District) एका गहू उत्पादक शेतकरी (Wheat Producer Farmer) दाम्पत्याची यशोगाथा (Farmer Success Story) … Read more

Crop Damage: अवकाळीने पुन्हा आणलं डोळ्यात पाणी!! द्राक्ष, ज्वारी पिकाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Crop Damage: मागील खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले … Read more

April Crop: एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवाड्यात या पिकांची लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 April Crop :- एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा आता सुरु झाला आहे, या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकरी बांधवांनी (Farmers) कोणत्या पिकाची लागवड करणे अधिक फायदेशीर असेल या विषयी आज आपण जाणुन घेणार आहोत. शेतकरी बांधवांनी हंगामानुसार आणि योग्य नियोजन करून जर पिकांची निवड केली तर निश्चितच त्यांना फायदा मिळणार … Read more

Lemon Price: ‘या’ ठिकाणी लिंबूला मिळतोय विक्रमी दर; पण, याचा फायदा शेतकऱ्यांना नाही; तर……

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टी (Heavy Rain) पावसाच्या हाहाकारामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन समवेतच सर्व पिकांची मोठी नासाडी झाली होती. केवळ खरीप हंगामातच निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता असे नाही तर … Read more

खरं काय! आता ‘या’मुळे केळीच्या बागा जमीनदोस्त; केळी उत्पादक शेतकरी बेजार

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात उन्हाची झळ सर्वात जास्त बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) येथे देखील उन्हाची दाहकता प्रचंड वेगाने वाढत आहे. औरंगाबाद तालुक्यातील विहिरीतील पाण्याची पातळी जलद गतीने कमी होऊ लागली आहे. यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना … Read more

उन्हाचा पारा वाढतोय ! पिकांवर होतोय परिणाम; ‘या’ पध्दतीने करा सिंचन व्यवस्थापन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Whether News :-सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. पण वाढत्या उन्हाचा तडाका पिकांवर दिसू लागला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाकडे दुर्लक्ष झाले तर खरिपात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून स्प्रिंक्लरचाच आधार घेतला जात आहे. मराठवाड्यातही सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे.तर नांदेड जिल्ह्यामध्ये कमाल … Read more

हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी प्रभावित; बारदानाचा तुटवडा असल्याने हरभरा खरेदीमध्ये येतं आहेत अडचणी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- शासनाने शेतकरी बांधवांना शेतमालाची विक्री हमीभावात करता यावी यासाठी हमीभाव केंद्रांची (Guarantee Centers) उभारणी केली आहे. सध्या रब्बी हंगामातील (Rabbi Season) हरभरा हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी नेला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) हरभरा उत्पादक शेतकरी (Farmers producing gram) देखील हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्राकडे वळले आहेत. मात्र … Read more

उन्हाळ्यात राज्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; याबाबत अजित पवारांचा कौतुकास्पद निर्णय….

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :-शेतीक्षेत्रात काळाच्या ओघात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागलेत. आता हायड्रोपोनिक्स (Hydroponic Farming) शेतीच्या माध्यमातून मातीविरहित शेती (Soilless farming) करायला देखील सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप पर्यंत तसेच भविष्यात देखील पाण्याविना शेती होऊ शकत नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. शेतीमध्ये पाणी (Water Management) हा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण … Read more

बळीराजा होणार टेन्शन फ्री!! शासनाची एक शेतकरी एक डीपी योजना येणार दारी; वाचा या योजनेविषयी

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधा पासून ते मुख्यमंत्र्यांच्या (Maharashtra Government) आलीशान व्हिला पर्यंत सर्व ठिकाणी महावितरणची (MSEDCL) वीजतोडणी मोहीम या विषयी मोठ्या चर्चा रंगत होत्या. ऐन रब्बी हंगामात (Rabbi Season) महावितरणकडून केली जाणारी कारवाई शेतकरी बांधवांसाठी जीवघेणी ठरत होती. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ बघायला मिळाला. … Read more

खरं काय! सेंद्रिय शेती करून या अवलिया शेतकऱ्याने मिळवले रेकॉर्डतोड उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :-सध्या संपूर्ण देशात अनिर्बंधपणे रासायनिक खतांचा वापर (Unrestricted use of chemical fertilizers) सुरू आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमीन नापीक (Farmland barren) होण्याचा धोका देखील आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा वापर सुरू केला. सुरुवातीला रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाले … Read more

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more