पुण्यातून कोकणातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 15 रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी साप्ताहिक गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी अशा दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत आणि या … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात तयार होणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी ! अंबानीच्या महाकाय प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला गती

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील काही मोठे प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आले होते. यामुळे महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली. पण, काही उद्योग दुसरीकडे गेले असले तरी देखील महाराष्ट्राला काही नवीन प्रकल्पाची भेट मिळाली आहे. आगामी काळात महाराष्ट्रात आणखी काही नवीन प्रकल्प विकसित होणार आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी JSW ग्रुपने महाराष्ट्रातील विदर्भ विभागात … Read more

महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात होणार बॉम्ब आणि दारूगोळ्यांची मेगा फॅक्टरी ! जर्मन कंपनी आणि अनिल अंबानीं…

Reliance Defence : भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक स्तरावर नवे रूप देणारी एक ऐतिहासिक घडामोड नुकतीच समोर आली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीतील प्रतिष्ठित शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी राईनमेटल AG यांच्यात एक महत्वाचा सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्या आधारे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वटड औद्योगिक क्षेत्रात एक उच्च दर्जाचा स्फोटक आणि … Read more

मुंबई ते रत्नागिरी प्रवास फक्त 3 तासात ! कोकण प्रवासासाठी नवा मार्ग, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अनेक महामार्गांची कामे गेल्या दहा पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत आणि यामुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच उत्कृष्ट बनलीये. तर दुसरीकडे राज्यात असेही काही प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबई गोवा … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले नवीन भव्य दुमजली बसस्थानक ! 11 मे रोजी होणार उदघाट्न

Maharashtra ST News

Maharashtra ST News : तुम्ही, आम्ही कधी ना कधी लालपरीने प्रवास केला असेल. महाराष्ट्रात दररोज लाखोंच्या संख्येने लोक एसटीने प्रवास करतात. यामुळे एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावा यांसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यात विविध ठिकाणी नवनवीन बसस्थानक सुद्धा विकसित केले जात आहेत. अशातच कोकणातील रत्नागिरी शहरातील … Read more

मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 40 कोटी रुपयांचा निधी वर्ग; तुम्हाला मिळालेत का?

50 Hajar Protsahan Anudan

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण अशा योजना सुरू केल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यावेळी दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. … Read more

नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग ; भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम वाटपासाठी ‘या’ गावात 30 तारखेपर्यंत शिबिराचे आयोजन, शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ मोबदला

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri National Highway : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गचे सध्या काम सुरु आहे. हा उपराजधानी नागपूर आणि कोकणातील रत्नागिरी या दोन शहरांना जोडणारां महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. दरम्यान हा महामार्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील शाहुवाडी पन्हाळा करवीर हातकणंगले अशा एकूण चार तालुक्यात हा नॅशनल हायवे जाणार आहे. सध्या यां महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची … Read more

प्रयोगशील शेतकऱ्याचा कलिंगड लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी ; अवघ्या अडीच महिन्यात 2 एकरातुन कमावले 6 लाख, पंचक्रोशीत रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि योग्य नियोजन आखलं तर कमी पाणी असलेल्या भागातही लाखोंची कमाई सहजरित्या केली जाऊ शकते. कोकणातील एका शेतकऱ्याने देखील असंच काहीच करून दाखवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्याच्या सुकुंडी बोरथळ येथील अलकेश कांबळे नामक प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र अडीच महिन्यात दोन एकरातून सहा लाखांची कमाई कलिंगड शेतीतून … Read more

नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे : महामार्गासाठी देवस्थानच्या इनामी जमिनी संपादित, वहीवाटदार शेतकरी मावेजासाठी आंदोलनावर ; कोणाला मिळणार मोबदला?

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri National Highway : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रस्ते विकासाचे कामे मोठ्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातूनही राज्यातील वेगवेगळ्या भागातील रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. दरम्यान राज्यात नागपूर … Read more

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग : ब्रेकिंग ! उद्यापासून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळणार, ‘या’ दिवशी ‘या’ गावातील शेतकऱ्यांना भेटतील पैसे

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri National Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांचे, ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चे, ग्रामीण भागातील रस्ते विकासाचे कामे जोमात सुरू आहेत. काही महामार्गांसाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे, काही ठिकाणी महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही महामार्गसाठी भूसंपादनाची रक्कम … Read more

ब्रेकिंग ! रत्नागिरी-नागपूर महामार्गात जमिनी जाणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील जमीनदारांना/ शेतकऱ्यांना उद्या मिळणार नुकसान भरपाई

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी या महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जमीनदारांना मोबदला देणे हेतू 850 कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता या निधीच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. … Read more

अरे वा…! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान ; वाचा सविस्तर

farmer scheme

Farmer Scheme : देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी कायमच केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अशातच केंद्राद्वारे ड्रोन खरेदीसाठी देखील एक योजना चालवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे ड्रोन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान … Read more

मोठी बातमी ! रत्नागिरीमधून रायगड जिल्ह्यात अवघ्या दिड मिनिटात जाता येणार ; 441 कोटी रुपयांचा ‘हा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्गावर तयार होणाऱ्या कशेडी बोगद्याबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. सदर बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा बोगदा अर्थातच कशेडी बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे कशेडी घाट मात्र पाऊण तासात पार करता येणे शक्य होणार … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

Monsoon update : मान्सूनबाबत मोठी बातमी ! मुंबईत रेड अलर्ट तर, राज्यात या ठिकाणी दमदार पाऊसाचा इशारा

Monsoon update : भारतीय हवामान खात्याने मुंबईत (Mumbai) पुढचे तीन दिवस रेड अलर्ट (Red Alert) दिला असून मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तसेच कोकणातही पावसाने (Rain) हजेरी लावली असून शेतकऱ्यांमध्ये (Farmer) आनंदाचे वातावरण आहे. राज्यात कोकण परिसरात पाऊस होत आहे परंतु राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात … Read more

ये हुई ना बात! उच्चशिक्षित असूनही शेतीला प्राधान्य; आज करतोय लाखोंची कमाई

Money News: यशाला गवसनी घालण्यासाठी व्यक्तीला त्या क्षेत्रातील आवड असणे अतिशय महत्वाचे असते. जर व्यक्तीने त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवण्याचे ठरवले तर निश्चितचं तो त्या क्षेत्राचा बिग बॉस ठरू शकतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो, अगदी शेतीचे (Farming) का असेना तो त्या क्षेत्रात मोठी उत्तुंग भरारी घेऊ शकतो. असं काहीच साजस आणि उत्तम उदाहरण समोर … Read more

यंदा आंब्याची गोडी वाढणार, मात्र खिसा रिकामा होणार; आंबा किती महागणार?

रत्नागिरी : फळांचा राजा मानून ओळखला जाणारा हापूस आंबा (Mango) यंदा चांगलाच महाग होणार आहे. त्यामुळे आंब्याची चव हवीहवीशी वाटताना नकळत खिशाला झळ बसणार आहे. हिवाळा (Winter) ऋतू संपून आता उन्हाळ्याच्या (summer) दिशेने वाटचाल चालू आहे. मात्र दररोजच्या वातावरणातील बदलांमुळे आंबा फळांसोबत सोबत इतरही पिकांना फटका बसत आहे. ज्यावेळी आंबा मोहराच्या भरात होता तेव्हा रत्नागिरी … Read more

उद्धव ठाकरेंचे कौतुक, तर काँग्रेसला सल्ला; रामदेव बाबा यांचे बिनधास्तपणे भाष्य

मुंबई : काल जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या कर्तृत्वाचे व धाडसाचे कार्यक्रम पार पडले आहेत. तसेच समाजात महिलांना प्रमुख दर्जा व महिलांविषयी आदर यावर सर्वत्र संदेश देण्यात येत आहेत. या निमित्ताने काल ९ मार्चला रत्नागिरीतील (Ratnagiri) छत्रपती शिवाजी स्टेडियम (Chhatrapati Shivaji Stadium) येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले होते. रामदेव बाबा (Ramdev … Read more