आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात नागरिकांना पाण्याची झळ
अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी इतर बाबींपेक्षा पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विषयात प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र त्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले असून ही कर्जतकरांसाठी गंभीर बाब आहे. जाधव यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल सहाव्या दिवशी आज कर्जत शहराला पाणीपुरवठा झाला नाही. कर्जत शहराला … Read more




