Ajab Gajab News : काय सांगता! रावणाचे दहन झाले नाही, या गुहेत आहे रावणाचा मृतदेह; रहस्य एकदा वाचाच

Ajab Gajab News : आज विजयादशमी दसरा (Vijayadashami Dussehra) आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीरामांनी (Lord Sri Ram) अहंकाराने भरलेल्या लंकापती रावणाचा (Ravan) वध केला. दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला रामायणाशी संबंधित काही रहस्यांविषयी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच … Read more

Petrol-Diesel Price : मोठी खुशखबर! पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर

Petrol-Diesel Price : भारतासह सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. आता वाढत्या महागाईच्या काळात जनतेला दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकेत (Sri Lanka) पेट्रोलच्या दरात 40 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सरकारने (Government) अचानक केलेल्या या घोषणेनंतर लोकांनी आनंदाने उड्या मारल्या आहेत. पेट्रोलचे दर 40 रुपयांनी कमी झाले … Read more

Virat Kohli: विराटच्या शतकानंतर सीएसकेचा ‘तो’ ट्विट व्हायरल; सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण

Virat Kohli CSK's 'that' tweet goes viral after Virat's century

Virat Kohli: आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारताची कामगिरी काही खास नव्हती. टीम इंडियाला (Team India) सुपर फोरमध्ये आधी पाकिस्तान (Pakistan) नंतर श्रीलंकेकडून (Sri Lanka) पराभूत करून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेत आपल्या जुन्या लयीत परतला आणि भारतासाठी ही सर्वात चांगली बातमी आहे. स्पर्धेतील पहिल्या दोन … Read more

Asia Cup 2022: भारतासाठी पाकिस्तान करणार का ‘तो’ चमत्कार ?; जाणून घ्या टीम इंडिया अजूनही फायनलमध्ये कशी पोहोचू शकते

Asia Cup 2022:  आशिया चषक टी-20 (Asia Cup T20) स्पर्धेत मंगळवारी भारताला (India) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सुपर फोर फेरीतील या पराभवामुळे भारत आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंकेपूर्वी भारतीय संघाला सुपर-4 फेरीतच पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तरीही टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत आपले … Read more

Ind Vs Pak Asia Cup 2022 सामना कधी आणि कुठे पाहायचा; संघात कोणाला मिळणार संधी, सामन्याचे प्रत्येक उत्तर जाणून घ्या एका क्लीकवर

Ind Vs Pak Asia Cup 2022 match Who will get a chance in the team

Ind Vs Pak Asia Cup 2022 :  आशिया कप-2022 (Asia Cup 2022) शनिवारपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ (Afghanistan and Sri Lanka) पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील, हा सामना दुबईत (Dubai) होणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा या ज्या सामन्यावर आहे तर म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) . रविवारी दुबई … Read more

Asia Cup 2022: मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak लाइव्ह T20 सामना ; फक्त करा ‘हे’ काम

Asia Cup 2022 Watch Ind Vs Pak Live T20 Match Free on Mobile

Asia Cup 2022:  आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak T20) सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे होणार आहे. दोन्ही संघांना क्वालिफायर (Qualifier) संघासह अ गटात ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) , बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) ब गटात आहेत. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिला … Read more

Monsoon Update : अरे बापरे, मान्सूनच्या मार्गात येथे आला अडथळा, केरळला येण्यास होणार उशीर

Monsoon Update : यावर्षी लवकर येण्याचा अंदाज असलेला आणि त्यानुसार वाटचाल सुरू झालेल्या मान्सूनच्या मार्गात आता अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला भारतीत किनारपट्टीवर म्हणजे केरळमध्ये दाखल होण्यास उशीर होण्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे.अंदाजाप्रमाणे मान्सूनचा प्रवास सुरू झाला. तो अरबी समुद्रापर्यंत पोहचला. मात्र श्रीलंकेच्या वेशीवर त्याचा खोळंबा झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या … Read more

अखेर श्रीलंकेतील आणीबाणी हटवली

Gotabaya Rajapaksa : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी जवळपास दोन आठवड्यानंतर देशातील आणीबाणी हटवण्याची घोषणा केली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशातील आणीबाणी हटवण्याची घोषणा केली आहे. मात्र जनता सरकारविरोधात अजूनही संतप्त असून आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. या निर्णयावरून भारतातीही टीका आणि चर्चा सुरू होती.सरकारच्या विरोधात जनतेने हिंसक आंदोलन सुरु केल्यानंतर राष्ट्रपती गोटबाया यांनी ६ मे … Read more

मंदिर-मशिदीवर पेटलेल्या वणव्यात संयमाची ‘ऐशी तैशी’, धर्माच्या नावावर खणलेल्या खड्ड्यात देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!

मुंबई : मंदिर-मशिदीवर (temple-mosque) वणवा पेटवताना सगळय़ांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ‘ऐशी तैशी’ सुरू आहे. देशभरात धर्माच्या (religion) नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्डय़ांत देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!” अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. “मंदिर-मशिदीचे व औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याचे वाद आपल्या देशात कधीच संपणारे नाहीत. कारण राजकीय … Read more

श्रीलंकेत एक दिवस पुरेल इतकंच पेट्रोल, भारताकडून मदतीसाठी डोळे

Maharashtra news : श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तेथे आता एक दिवस पुरेल एवढेच पेट्रोल शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होण्याची भीती आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विटरवरून देशात फक्त एकच दिवस पुरेल इतकं पेट्रोल शिल्लक असल्याचे नागरिकांना कळविले आहे.यामुळे पेट्रोलसाठी लंकेत नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या असून वाहतूक व्यवस्था ठप्प … Read more

महागाईचे मूळ केंद्रातच, मात्र राज्यावर हात झटकण्याचा प्रयत्न सुरु; जयंत पाटील

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मीडियाशी (Media) बोलताना देशातील महागाईवरून केंद्र सरकारवर (central government) निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे … Read more

Breaking News PM Modi : देशातील सर्वात मोठी बातमी ! मोफत योजना बंद होणार ? पंतप्रधान मोदी घेणार निर्णय ?

Breaking News PM Modi :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत, काही अधिकार्‍यांनी अनेक राज्यांनी जाहीर केलेल्या लोकाभिमुख योजनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, आणि दावा केला की अनेक राज्ये जी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत ती या मोफत सरकारी योजनांमुळे श्रीलंकेप्रमाणे दिवाळखोरीच्या मार्गावर जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी मोफत … Read more

माहीत आहे? भारताच्या नाकाशात श्रीलंका का दाखवला जातो

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- भारता शेजारी  पाकिस्तान,अफगाणिस्तान,म्यानमार,चीन,नेपाळ,भूतान इत्यादी देश आहेत परंतु नकाशात भारताच्या अधिकृत नकाशाबरोबर नेहमी श्रीलंका हा देश का दाखवला जातो. असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडला असेलच ना. श्रीलंकेवर भारताचा कोणताहीअधिकार नाही, किंवा दोन्ही देशांदरम्यान कोणताही करार नाही. भारताच्या अधिकृत नकाश्यात श्रीलंकेच स्थान असण्यामागे एक गमतीदार कारण आहे. त्याच खरं … Read more