Village Tourism: केंद्र सरकारच्या ‘या’ स्पर्धेत भाग घ्या आणि तुमचे गाव पर्यटन स्थळ केंद्र म्हणून नावारुपाला आणा! वाचा माहिती

village tourism compition

Village Tourism:- महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणे आहेत. महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या डोंगर रांगा,  त्यामधून वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, हिवाळ्याच्या कालावधीत धुक्याची चादर पांघरून हिरवाईने नटलेली पर्वत शिखरे अशी अनेक पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावांना देखील पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. अनेक जिल्ह्यांमधील बरीच … Read more

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल

toll plaza rule

बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा रात्री- बेरात्री किंवा दिवसा देखील गाडीचे पेट्रोल किंवा डिझेल संपते. त्यामुळे  रस्त्यात आपली तारांबळ उडते व खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते. पेट्रोल पंप जवळ असेल तर ठीक नाहीतर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. कधी कधी प्रवासादरम्यान काही अपघाताच्या घटना देखील घडू शकतात. आपल्याला माहित … Read more

प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 ! महिलांसाठी अश्या प्रकारे मिळणार पाच हजार रुपये

pm martutv vandana yojana

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या घटकांचे सामाजिक आणि कौटुंबिक हित साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने जर आपण दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक कामे करावी लागतात. त्याचा विपरीत परिणाम हा गर्भवती महिलांवर आणि बालकांवर देखील … Read more

Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई महामार्गावर आता नाही होणार वाहतूककोंडी! केला परफेक्ट प्लॅन

pune-munbai expressway

Pune-Mumbai Expressway:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या दोन्ही महत्त्वपूर्ण असलेल्या शहरांना जोडणाऱ्या पुणे ते मुंबई या एक्सप्रेसवेच्या बाबतीत वाहतूक कोंडीची समस्या आहे कायम दिसून येते. सुट्ट्यांचा कालावधी असेल तर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप धारण करतो. जर आपण पुणे ते मुंबई महामार्गाच्या … Read more

Surat-Chennai Expressway: सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाचे ग्रहण संपता संपेना! या कारणांमुळे आता शेतकऱ्यांचा आहे विरोध

surat-chennai expressway

Surat-Chennai Expressway:- महाराष्ट्रामध्ये बऱ्याच एक्सप्रेसवे चे काम हाती घेण्यात आलेले असून काही प्रस्तावित आहेत. काही दुसऱ्या राज्यातून जाणारे महामार्ग देखील महाराष्ट्रातून जात असल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या अनुषंगाने जर आपण पाहिले तर कुठलेही प्रकल्प किंवा एक्सप्रेस वे पूर्ण होण्याकरिता लागणारे भूसंपादन हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. जोपर्यंत भूसंपादनाची … Read more

Salokha Yojana Mahiti: फक्त 1000 मध्ये मिटवा 12 वर्षांपूर्वीचे शेतीचे वाद! कसे ते एकदा वाचाच…

salokha yojana

Salokha Yojana Mahiti: शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधीकधी शेतीच्या बांधावरून वाद असतात तर कधी कधी जमीन कोणाच्या नावावर असते आणि जमीन कसणारा व्यक्ती दुसराच असतो. असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या संबंधी उद्भवतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो. या … Read more

7th Pay Commission: राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते मिळणार कधी ? हे आहे उत्तर

employees

7th Pay Commission: कर्मचारी हे राज्य सरकारचे असो वा केंद्र सरकारचे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या असतात. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ, घर भाडे भत्ता आणि सातवा वेतन आयोगाच्या उर्वरित हप्ते हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये आपण सातव्या वेतन आयोगाचा विचार केला तर सातव्या वेतन आयोगाची जी काही थकबाकी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार … Read more

Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा पदांची संख्या, वेतन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

job recruiutment

Pune Mahanagarpalika Bharti: सध्या शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्याकरिता अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. राज्यात नुकतेच तलाठी भरती करता देखील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रिक्त जागांकरिता देखील मेगा भरती राबविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार … Read more

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील वेतन ठरेल फायद्याचे, कसे ते वाचा?

employee

DA Hike:-  येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव हा भारतात पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. कारण निवडणुकांच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिक असो की सरकारी कर्मचारी यांची नाराजी ओढवून घेणे हे कुठल्याही सरकारच्या फायद्याचे नसते. त्यामुळे या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये  केंद्र सरकारी कर्मचारी असो … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली ‘इतकी’ वाढ, वाचा माहिती

d

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील महागाईभत्ता(Dearness Allowance)वाढीसंदर्भात सातत्याने मागणी करण्यात येत होती. ह्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्य शासनाच्या(State Administration)सेवेत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकार(State Government)ने घेतलेला आहे. एवढेच नाही तर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर: ‘या’ योजनेच्या माध्यमातून सरकारी अनुदानाचा लाभ मिळवा आणि घ्या ट्रॅक्टर, वाचा पात्रता,कागदपत्रे

t

कृषी क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला पिकाची पूर्व मशागत, आंतर मशागत असो की पिकांची काढणी इत्यादी पर्यंतचे सर्व कामे ही आता यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहेत. कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळ याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून यंत्र खरेदीवर अनुदान(Anudaan) दिले जाते. कृषी क्षेत्रातील यंत्रांचा विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले … Read more

मोठी बातमी: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने केली ‘इतकी’ वाढ, वाचा माहिती

e

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्ता तसेच घरभाडे भत्ता इत्यादी बाबत अनेक प्रकारच्या मागण्या असतात. त्या अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात जानेवारी महिन्यापासून चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता अर्थात एचआरए देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ … Read more

Sarkari Yojana Information : सरकार विद्यार्थ्यांना फक्त 1000 रुपयांना देत आहे टॅबलेट, असा घ्या लाभ

Sarkari Yojana Information : भारतामध्ये (India) कोरोना महामारीने सर्वसामान्यांचेच नाही तर विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकार (Central Goverment) आणि राज्य सरकार (State Goverment) यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण (Online learning) देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या काळात सर्व व्यवस्थांमध्ये बदल करण्यात आले असून, बहुतांश गोष्टी ऑनलाइन माध्यमातून डिजिटल पद्धतीने केल्या जात … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचे लवकरच अच्छे दिन येणार ! या महिन्यात DA मध्ये होणार वाढ, पगार ₹ 40000 पर्यंत वाढणार

7th pay commission

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून (Central Goverment) काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आली आहे. तसेच आता राज्य सरकारही (State Goverment) कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government employees) पगारात वाढ होऊ शकते. केंद्र सरकारनंतर आता अनेक राज्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन ! DA पुन्हा वाढला, जाणून घ्या आता किती वाढणार पगार

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून (Central Goverment) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Centrl Staff) वेळोवेळी महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. या निर्णयाचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होत असतो. असाच एक निर्णय राज्य सरकारनेही (State Goverment) कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बिहारच्या (Bihar) नितीश सरकारने (Nitish Goverment) कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; शेतात झाडे लावा आणि दरवर्षी मिळवा पैसे

Sarkari Yojana Information : भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र असो वा राज्य सरकार (State Goverment) सतत काही ना काही योजना आणत असतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो. अशाच एका सरकारी योजनेविषयी (Government scheme) आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. भारतात जवळपास 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे … Read more