कोरोना काळातील कॅगचा अहवाल आला, अजितदादांबद्दल म्हटले…

corona news :विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. बहुतांश वेळा हा अहवाल सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा असतो. कोरोना काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दलचा हा अहवाल आहे. या काळात अजितदादा पवार हे वित्तमंत्री होते. विशेष म्हणजे या अहवालात अजितदादांचे कौतूक करण्यात आले आहे. कोरोना काळात राज्याचा जीडीपी घटला असला तरी राज्याची राजकोषीय … Read more

Govt Jobs 2022 : उच्च न्यायालय, संरक्षण आणि बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, करा असा अर्ज

Govt Jobs 2022 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी (Important news) आहे. कारण सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या (State Govt) विविध खात्यांमध्ये सरकारी भरती (recruiting) सुरू आहे. याशिवाय लष्कर आणि बीएसएफसारख्या संरक्षण संस्थांमध्येही सरकारी नोकऱ्या आहेत. आम्ही येथे सरकारी नोकऱ्यांची माहिती देत ​​आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि … Read more

KCC Scheme : लवकरात लवकर बनवा किसान क्रेडिट कार्ड, लाभार्थ्यांना मिळत आहे इतके कर्ज

KCC Scheme : देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती (Farmer Financial status) चांगली नाही. त्यामुळे शेतकरी कोणाकडूनही जास्त व्याजदराने कर्ज (Loan) घेतात. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरू केले. या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज मिळते. किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत राज्य सरकारही (State Govt) वेगाने काम करत आहे. या … Read more

High Court : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर, जाणून घ्या कधी मिळणार लाभ?

High Court : नुकतीच पंजाब-हरियाणा हायकोर्टाने (Punjab-Haryana High Court) हरियाणा सरकारला नोटीस (Notice) बजावली आहे. यामध्ये त्यांनी सरकारला कराराच्या 27 वर्षानांतर कर्मचाऱ्यांना नियमित का करण्यात आले नाही, असा सवाल विचारला आहे. प्रत्यक्षात गेल्या 35 वर्षांपासून वनविभागात (Forest Department) कार्यरत असलेल्या कच्च्या कर्मचाऱ्यांना (Employees) करार होऊन 27 वर्षे उलटूनही नियमित करण्यात आले नाही, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उच्च … Read more

औरंगाबादच्या नामांतराचा विषयही गेला कोर्टात, या दिवशी सुनावणी

Maharashtra News:औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद येथील रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आलेल्या सरकारने तो रद्द केला आणि … Read more

पोलिसांच्या १३ टक्के रिक्त जागा, न्यायालयाने दिला हा आदेश

Maharashtra News:राज्यातील पोलिसांची रिक्त असलेली १३ टक्के पदे तात्काळ भरण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासंबंधी नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीच्यावेळी हा आदेश देण्यात आला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे.रिक्त जागा भराव्यात, पोलिस ठाण्यांची संख्या वाढवावी, पोलिसांविरूद्धच्या तक्रारींसाठी सक्षम यंत्रणा उभारावी अशी … Read more

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे नगरमध्ये सेलीब्रेशन…!

Ahmednagar News:आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड, या निर्णयाला शिंदे सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी देत त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्त्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे सरपंच … Read more