धक्कादायक : पोलिस महासंचालकांची गळा चिरून हत्या

Jammu and Kashmir:जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या मदतनीसावर पोलिसांचा संशय असून तो फरारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हेमंत लोहिया दोन महिन्यांपूर्वीच पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) झाले होते. ते १९९२ च्या बॅचचे … Read more

रोहित पवारांच्या ‘जय श्रीराम’ची चर्चा

Ahmednagar News:राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याला आफल्या मतदारसंघात होणाऱ्या रावण दहनानिमित्ताने ‘जय श्रीराम’ असे ट्विट केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शनिवारी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेटही चर्चेत आहे. आमदार … Read more

आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more

शिंदे-फडणवीसांनी दिल्लीत जागविली रात्र, नेमकं काय ठरलं?

Maharashtra news:रात्रीच्या गोपनीय भेंटीमधून स्थापन झाल्या शिंदे-फडणवीस सरकारची रात्रीची जागरणे सुरूच आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेली त्यांची बैठक पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येते.राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर या दोघांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. … Read more

पंजाब घटनेमागे गृहमंत्री शहांचा हात ?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरक्षाबाबत त्रुटी असलेल्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना ? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे एसपीजीकडे सर्व कंट्रोल असते. १५ दिवस … Read more