धोक्याची घंटा ! ‘या’ दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार अवकाळी ; हवामान विभागाचा भागाचा इशारा

weather update

Weather Update : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा पाऊस काही पिच्छा सोडायला तयार नाही. या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. यातून कसाबसा सावरत शेतकरी राजा रब्बी हंगामाकडे वळला मात्र आता रब्बी हंगामात देखील पाऊस शेतकऱ्यांचा पाठलाग करत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम होते. दरम्यान आता … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ तारखेला कोसळणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वांबुरीत कार्यक्रमादरम्यान वर्तवला अंदाज

Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : परभणीतील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते, हवामान विभागाच्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा अंदाज समजायला सोपा आणि तंतोतंत खरा ठरत आहे. याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना फायदा होत आहे. दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला … Read more

Weather Update : तो पुन्हा येतोय…! 13 आणि 14 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस ; भारतीय हवामान विभागाचा इशारा

weather update

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची काळजाचे धडधड वाढत होती. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडणार आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत आहेत. तसेच काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी पीक पेरणीची लगबग … Read more

Panjabrao Dakh : सावधान ! हवामानात अचानक मोठा बदल ; ‘या’ जिल्ह्यात 10 नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस ; वाचा पंजाबरावांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे. दिवसा कडक सूर्यदर्शन आणि रात्री तीव्र थंडी जाणवत आहे. यामुळे राज्यात शेती कामाला वेग आला आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील मुख्य पिकांची हार्वेस्टिंग करत असून शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या शेतकरी बांधव सोयाबीनची काढणी करत आहेत तसेच कापसाची वेचणी सुरू आहे. … Read more

Weather Update : महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता, हवामानखात्याचा इशारा

Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) वारे वाहू लागले आहे मात्र हवामान विभागाकडून (Meteorological Department) अवकाळी पावसाचा (Untimely rain) इशारा देण्यात आला आहे. आज रात्रीपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. केरळ मध्ये मान्सून (Kerala Monsoon) चे वेळेआधीच आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

Crop Damage: अवकाळीने पुन्हा आणलं डोळ्यात पाणी!! द्राक्ष, ज्वारी पिकाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Crop Damage: मागील खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. खरीप हंगामात शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले … Read more

निसर्गाचे दुष्टचक्र पुन्हा बदलले ! सोलापूर मध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news :- सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यातच दुसरीकडे पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीच्या पिकांना धोका निर्माण आसून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सोलापूर शहरालगतच्या कुंभारी गावावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.तर वाढत्या तापमानामध्ये अचानक पाऊस झाल्यानं वातावरणात काहीसा … Read more

काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more

बळीराजाची चिंता वाढविणारी बातमी ! राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  तुम्हाला जाणवणारी थंडी कमी होणार आहे. कारण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होऊन काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली.(Untimely rain) कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यावर २८ डिसेंबरपासून पुन्हा पावसाचे सावट आहे. यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे. दरम्यान मराठवाडा … Read more