अहमदनगर :- श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले.
पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा उजगरे, सचिन नंदकुमार पळशीकर, परेश
चंद्रकांत खराडे, गणेश महादेव पोटे, बिरजू राजू जाधव, समीर ख्वाजा शेख, टिंग्या किशोर साळवे, विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, गणेश अरुण घोरपडे, आकाश सुरेश पठारे, गणेश सुरेश पठारे,
सागर सुरेश पठारे, सरदार मोहम्मद पठाण, अंकुश नामदेव भोरे, गौस आयाज शेख, आली आयाज शेख, मतीन आयाज शेख, बाळू अलीचंद संकलेचा, नदीम नजीर शेख, गिरीश उर्फ भैय्या तवले,
सुबोध संजय फुंदे, हबीब रजाक शेख, पवन रमेश भिंगारे, जावेद अल्ताफ शेख, रमेश राजन्ना भिंगारे, समीर हसन कुरेशी, परवेज हाजी कुरेशी, वसीम अब्दुल कुरेशी, असद रौफ कुरेशी,
नाविद कुरेशी, भूषण महेंद्र मोरे, योगेश राजेश निकम, सुरज प्रकाश ठाकूर, भागवत दादासाहेब लांडगे, सागर निवृत्ती लुटे, यांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.
- मुकेश अंबानी यांचे अँटिलिया नाही तर ‘हे’ आहे जगातील सर्वाधिक महागडे घर ! 400000000000 रुपयांच्या सर्वाधिक महागड्या घराचा मालक कोण?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 25,000 रुपयांची गुंतवणूक करा मॅच्युरिटीवर मिळणार 6 लाख रुपये !
- पुण्यात तयार होणार 3 नवीन रस्ते ! हिंजवडी आणि मुळशीमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, कसे असणार नवीन रोड ?
- अहिल्यानगर पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई ! मावा तयार करताना पकडला गेला, पण झाला फरार!
- शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल ! नव्या अलाइनमेंटला मुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल