पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही.
साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता शून्य होणार की 50% च्या पुढे वाढत राहणार ? समोर आले नवीन अपडेट
- सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सुरू राहणार वादळी पाऊस, डख नेमके काय म्हटलेत ?
- National Insurance Academy : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…
- Naval Dockyard Mumbai Bharti : 8 वी, 10 वी आणि ITI उत्तीर्णांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; फक्त करा ‘हे’ काम!