अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- महाराष्ट्राला मिळणार 28 हजार 429 कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर; पुणे अन अहिल्यानगरच्या ‘ह्या’ तालुक्यांमधून जाणार
- Post Office च्या आरडी स्कीममध्ये महिन्याला 2,600 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार ?
- नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक मदत लागल्यास तातडीने संपर्क करण्याचे डाॅ. जयश्री थोरात यांचे आवाहन
- जगात पहिल्यांदा जैविक शस्त्र कोणी वापरले?, सध्या कोणत्या देशांकडे आहेत जैविक शस्त्र? धक्कादायक माहिती समोर!
- पंढरीच्या पांडूरंगा कोपरगाव मतदारसंघावर कृपा कर अन् बळीराजाला सुखी ठेव, आमदार आशुतोष काळे यांचे विठ्ठलाकडे साकडे