मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.
सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.
- Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?
- ज्या तत्परतेने नागरिकांचे अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही? आमदार हेमंत ओगलेंनी सभागृहात सरकारला धरले धारेवर
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय,महाराष्ट्र बँकेचे होणारे स्थलांतर अखेर थांबले, गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंद साजरा
- चारचाकी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून एसटी चालकाला तिघांनी शिवीगाळ करत केली मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल
- 12 जूनच्या अपघातात एअर इंडियाची चूक झाली की नाही ? तपास अहवाल जाहीर झाल्यानंतर एअर इंडियाचे पहिले विधान समोर