मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटले असतानाही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का देत नाहीत? असा थेट प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना तूर्त काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण असं आहे.
- आता ओटीपीमुळे नाही होणार पैशांची फसवणूक! ताबडतोब मिळणार धोक्याची सूचना, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन?
- मध्य रेल्वेने कोकणवासीयांना दिला दिलासा! उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दीमुळे सुरू केल्या 38 अतिरिक्त गाड्या,वाचा या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे
- तुम्हाला माहिती आहे का लोकसभेत फक्त 1 दिवसाचे खासदार कोण ठरले होते? शिवसेनेआधी धनुष्यबाण चिन्हावर लढवली होती निवडणूक
- अहमदनगर ब्रेकिंग : लोकसभा निवडणुकीत ह्या 6 उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध ! पहा 36 उमेदवारांची नावे…
- पुणेकरांच्या सेवेत आणखी एक एक्सप्रेस ट्रेन ! कसा राहणार रूट, वेळापत्रक अन थांबे ?