सत्यजित तांबे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा : म्हणाले आता तरी सरकाराला जाग येणार का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरला आहे,कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्याची काल संध्याकाळी निर्घुण हत्या झाली.

या घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ह्या हत्येनंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/satyajeettambe/status/1239415557297827840

सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त झाले आहे.

सध्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे या पदाचा कारभार आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देण्याची मागणी होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment