Big Breaking News : राज्यात संचारबंदी तसेच जिल्ह्याच्या सीमा होणार सील !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला

राज्यात जमावबंदीनंतर आता संचारबंदी

रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेश

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1242050926254280709

  • माझा विश्वास आहे आपण सगळे मिळून या संकटावर मात करू
  • विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाईलाजाने संचारबंदी लागू करावी लागत आहे.
  • विदेशातून आलेला प्रत्येक व्यक्ती विलग राहिला पाहिजे.
  • कोरोना विषाणू अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक टप्प्यावर
  • राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ बंद, फक्त धर्मगुरू आणि पुजार्‍यांना प्रवेश.
  • राज्यात संचारबंदी लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Comment