अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नव्हे तर मराठा समाजातील आंदोलनामुळे लावण्यात आल आहे.

144 कलम लावून आंदोलन दाबता येत नाही अस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी

तातडीची कॅबिनेट बैठक घेवून पंधराशे कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली.

अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, हा विषय त्याच्याकडे असल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पतीला यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment