Ahmednagar News : जीर्ण इमारतींनी नगरकरांचा जीव मुठीत, दाळमंडईत एक कोसळली ! एकूण किती इमारती धोकादायक? नागरिकांना किती धोका? पहा एक रिपोर्ट..
Ahmednagar News : नगर शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. पण त्यावर काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीत. नगर शहरात जवळपास शंभराहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, त्या कधीही कोसळण्याची भीती नगरकरांना आहे. दरम्यान नुकतीच काल (१५ मे) शहरातील दाळमंडईतील इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर आहे, त्यात एखादी … Read more