अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण !

आम्हाला शिवीगाळ का करतो, असे विचारल्याचा राग आल्याने दोघा पती- पत्नीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की अंजली प्रदीप अंभोरे (वय २८ वर्षे) या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील नेहरू मैदान येथे राहातात. त्यांच्या … Read more

जायकवाडीसाठी ‘मुळा’तून सोडलेला विसर्ग बंद ! आता नदीपात्रातील साठवण बंधारे भरून देणार, पुन्हा ‘इतके’ पाणी मुळामधून सोडावे लागणार

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार अहमदनगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले होते. आता मुळामधून सोडलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता सामन्यायीचा कोटा पूर्ण झाला अन विसर्ग बंद केला. तब्बल पाच दिवस हा पाण्याचा विसर्ग सुरु होता. १ हजार ९६० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सडले गेले. साठवण बंधारे भरून द्या :- मुळा नदीपात्रातील … Read more

Baba Vanga’s Prediction : २०२४ मध्ये काय काय होणार ? अशी आहे बाबा वांगाची भविष्यवाणी…

नॉस्ट्रेडेमसने भविष्य कथन केले आणि ते जमेल त्या भाषेत लिहून ठेवले. त्याचे अर्थ लावून त्यांचे अनुयायी वर्षाच्या शेवटाला आगामी वर्षाचे भविष्य कथन करतात. अशाच पद्धतीने बाबा वांगा या नावाने ख्यातनाम असलेल्या महिलेचेही भविष्य कथन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोघांच्या भविष्य कथनात पुतीन यांचा खून ही सामायिक घटना दिसून आली. फ्रान्समधली अंध महिला … Read more

Jayakwadi Dam : अवकाळी पाऊस ठरला फायद्याचा जायकवाडीला पाणी पोहोचताना …

न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून, तसेच अहमदनगरमधील धरणांमधून अखेर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. धरणांमधून विसर्ग सुरू असतानाच रविवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरी ५० ते ६० मिलीमीटर पावसाची नोंद केली. त्यामुळे जायकवाडीला पाणी पोहोचताना होणारा ३० टक्के अपव्यय अवघा १२ टक्क्यांवर आला आहे. यामुळे १८ टक्के … Read more

राष्ट्रपतींचे ‘असे’ झाले शनिदर्शन ! हॉटेल, दुकानांच्या गैरसोयींपासून तर परदेशी भाविकांना रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहण्यापर्यंत..पहा एक रिपोर्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल (दि.३०) अहमदनगरमध्ये शनिशिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच एक राष्ट्रपती शनी शिंगणापूर याठिकाणी आले आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या दोन तीन तासात अनेकांना त्रासही झाला, दुकाने बंद राहिली. परंतु देशाच्या राष्ट्रपतींच्या संरक्षणार्थ या गोष्टी करणे योग्यच होते असे म्हणावे लागेल. राष्ट्रपतींच्या या … Read more

Ganja cultivation : सातपुडा बनतोय गांजाचा डोंगर ! ६५० रुपयांच्या बियाणांत लाखोंचा गांजा, पाण्यासाठी थेट वरपर्यंत ठिबक, दहशत अशी की तेथे जायला पोलिसांनाच घाम फुटतो…

गांजा विक्री, त्याची शेती करणे हा गुन्हाच. परंतु समोर आलेलं एक भयाण वास्तव जर तुम्ही पाहिलं तर थक्क व्हाल. जळगाव, धुळे च्या बॉण्डरीवरील काही तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांच्या वर गांजाची शेती केली जात आहे. थोडी तिडकी नव्हे तर लाखोंची उलाढाल करणारी शेती. या वर डोंगरावर वरपर्यंत ठिबक नेले जाते. त्याद्वारे पाणी दिले जाते. येथे या लोककनही … Read more

Tur Market Price : तुरीला साडेनऊ हजारांचा भाव, वातावरणाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांचा खिसा मोकळाच !

Tur Market Price

Tur Market Price : बाजारात तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. तुरीला संधानकारांक बाजार मिळत आहेत. नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत तुरीला बाजार मिळत आहे. परंतु असे भाव वरकरणी जरी दिसत असले तरी मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. याचे कारण म्हणजे भाव जरी वाढले असले तरी, वातावरणाच्या लहरीपणामुळे उत्पन्न खूप कमी झाले आहे. एकरी सहा, सात … Read more

Ahmednagar Politics : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले स्पष्टच बोलले ! खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे…

एकट्या पोखर्डी गावासाठी नऊ कोटी रुपयांचे विविध विकास कामे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील व माझ्या प्रयत्नातून होत आहेत. सध्या खासदारकीच्या निवडणुका लढवण्याची काहींना घाई झाली आहे. पण खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे पाटील घराणेच लढवून जिंकू शकतात. अनेक लोक आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा … Read more

अहमदनगर मध्ये कोठे होणार एमआयडीसी ? विवेक कोल्हे यांनी स्पष्टच सांगितलं…म्हणाले आता खोडा घालण्याचे काम…

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत असलेल्या शेती महामंडळाच्या सावळीविहीर, सोनेवाडी पट्ट्यातील शेती महामंडळाच्या ५०० हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत अखेर सोनेवाडी परिसरातच होण्यावर बुधवारी (दि. २९) शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे. यासंदर्भात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. ३०) दुपारी झालेल्या पत्रकार … Read more

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी : दूध खरेदी गुणवत्तेच्या निकषात बदल !

Maharashtra News

Maharashtra News : दुधाचा प्रतिलीटर ३४ रुपयांचा बेस रेट २७ रुपयांपर्यंत खाली आल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्यासाठी दुधाची गुणवत्ता ठरवण्याचे स्निग्धांश (फॅट) आणि सॉलिड नॉट फॅट (एसएनएफ) चे प्रमाण ३.५/८.५ वरून ३.२/८.३ असे कमी केले आहे. दरम्यान, दूध स्वीकारण्याचे निकष (मानक) शासनाने ठरवले असले तरी ३.२/८.३ गुणवत्तेच्या दुधाला किती दर देणार हे … Read more

एकेकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी मागितली भीक, पण आज ‘तो’ आपल्या कठोर मेहनतीने बनला 40 कोटीच्या कंपनीचा मालक !

Success Story

Business Success Story : कोणत्याही क्षेत्रात जर यशाला गवसणी घालायची असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागते. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. मात्र हे काम प्रत्येकच व्यक्तीला जमत नाही. जे लोक अडचणींवर मात करतात तेच खरे यशस्वी होतात. आपल्यापुढे असे अनेक यशस्वी लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी अडचणींवर मात करत यशाच गिरीशिखर गाठलं … Read more

Business Idea : केळीपासून बनवा पावडर ! हा बिझनेस नाही आहे पैशांचं मशीन..खूप कमाई कराल

Business Idea

केळी हे फळ बारमाही उपलब्ध होणारे फळ आहे. याचे आरोग्यास खूप फायदे आहेत. केळीमध्ये प्रोटीन, जीवनस्तके, खनिजे आदी विपुल प्रमाणात असतात. अनेकांच्या डाईट प्लॅनमध्ये केलीच समावेश असतोच. केळीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. अनेक समस्यांत केळी हे रामबाण उपाय मानले जाते. तुम्ही या केळीपासून पावडर बनवण्याचा व्यवसाय करू शकता. या पावडर प्रचंड मागणी आहे. केळीपासून … Read more

गुड न्यूज ! देशातील ‘या’ 10 बँका कमी व्याजदरात देतात पर्सनल लोन, एकदा यादी पहा…

Personal Loan : अलीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसाठी संसाराचा गाडा चालवणे देखील मुश्किलीचे होऊन बसले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे महिन्याकाठी येणारा पगार किंवा उत्पन्न घर खर्चासाठीच संपत आहे. हेच कारण आहे की अनेकांना काही वैयक्तिक कारणांसाठी पर्सनल लोन घ्यावे लागते. इमर्जन्सीच्या वेळी अनेक लोक वैयक्तिक कर्ज घेतात. पर्सनल लोन निश्चितच आपात्कालीन परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरते. … Read more

Cibil Score : पगार चांगलाय, पण सिबिल स्कोर मायनस आहे तरीही बँक लोन देणार का ? वाचा सविस्तर

Ahmednagarlive24

Cibil Score : आपल्यापैकी अनेकांना संसाराच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. अनेक जण वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेतात. कोणाला गाडी खरेदी करायची असते, कोणाला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो, कोणाला टीव्ही खरेदी करायची असते, कोणी घरासाठी लोन काढत, तर कोणी पर्सनल म्हणजे वैयक्तिक कारणांसाठी पर्सनल लोन घेतात. मात्र, बँकेकडून किंवा एनबीएफसी कडून कोणत्याही प्रकारचे लोन देतांना संबंधित … Read more

काय सांगता ! दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते, कसं ते वाचाचं ?

Investment Tips : भारतात फार पूर्वीपासूनच बचतीला खूप महत्त्व दिले जाते. जास्त कमाई करणाऱ्यापेक्षा जास्त बचत करणाऱ्याला अधिक मान असतो. दरम्यान, अनेक जण आपल्या बचतीचा एक ठराविक भाग गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी एलआयसी, पोस्ट ऑफिस किंवा मग बँकेची एफडी हे ठरलेले प्लॅटफॉर्म आहेत. एलआयसी, पोस्ट ऑफिस किंवा FD मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने या ठिकाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! शेअरमार्केटमध्ये गुंतवलेले पैसे बुडाले, मग शहरातील मशिदीत टाकला डाका..घटनाक्रम पाहून पोलिसही थक्क

Roberry

अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी आली आहे. नगर शहरातील कासीम खान मशिदीमधील चोरीचा उलगडा पोलिसांनी केला आहे. यात संभाजीनगर मधील एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे. तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले. आरोपीने नातेवाईकांकडून पैसे घेऊन शेअरमार्केटमध्ये गुंतवले होते. गुंतवलेले पैसे बुडाल्याने त्याने हे मोठे धाडस केले. अधिक माहिती अशी : कासीम खान … Read more

गुड न्यूज ! राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार, प्रस्ताव तयार, केव्हा निर्णय होणार ? वाचा सविस्तर

retirement age

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय लवकरच वाढणार आहे. खरे तर सध्या स्थितीला राज्यातील ग्रुप डी मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. मात्र ग्रुप अ, ब आणि क मधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे चं आहे. विशेष बाब अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे … Read more

एकीकडे ‘जय श्रीराम’ म्हणायचे अन वसुबारसला शंभर बोकड कापायचे ! आ. लंके यांचा खा. विखेंवर ‘तिखट’ घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिवाळी फराळ ही खारट एक संस्कृती आहे. परंतु यंदाच्या राजकीय दिवाळी फराळांनी मात्र आरोपांची आतषबाजी पाहायला मिळाली. गोड खाऊ घालून आमदार होणार झाले असते तर हलवाई देखील आमदार झाले असते असा घणाघात खा. सुजय विखे यांनी आ. नीलेश लंके यांना दिवाळी फराळावरून लगावला होता.  ही संतांच्या भूमीची शिकवण नाही…  आता … Read more