Farmers Scheme: शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये, लाखों शेतकऱ्यांनी घेतला लाभ; मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेपासून लांब
Krushi news marathi: देशात 2014 साली सत्तापरिवर्तन झाले. 70 वर्षांपासून सत्तेवर विराजमान असलेली काँग्रेस 2014 मध्ये सत्ताबाहेर झाले आणि देशात भाजपाशासित मोदी सरकार निवडून आले. सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने (Modi Government) लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक योजना (Farmers Scheme) मोदी सरकारने आणल्या. यामध्ये शेतकरी पेन्शन योजनेचा (Farmer Pension Scheme) देखील … Read more