ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर साचले कचर्यांचे ढिग
अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर कचर्यांचे ढिग झाले आहेत. सावेडी उपनगरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून, घंटा गाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू, असा विचार करुन दारात कचरा गोळा करुन वाट पाहत आहेत, पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कोठे? अशी … Read more