केवळ १५ टक्के फी कपात म्हणजे जनतेची घोर फसवणूक !
अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ती फी कपातीला १५ टक्के कपात केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने याबाबत निषेध नोंदवून शासनाने ५० टक्के फी कपात करावी. अशी मागनी करण्यात आली, तसेच माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदवला. मागील दीड वर्षापासून कोरोना काळात सर्व शैक्षणिक संस्था … Read more




