हतबल झालेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली जनावरे! तब्बल चार लाखांचे नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र केवळ बंद आणि लॉकडाऊन केले जात आहे. यामुळे मात्र समाजावर व देशासह प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक गणितावर विपरित परिणाम होत आहे. यात अनेकांनी मोठ्या उमेदिने भाजीपाला व फळपिकांचे उत्पादन घेतले. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प आहेत. त्यामुळेे आता या मालाचे करायचे काय. असा प्रश्न उपस्थित … Read more