कामगार विरोधी मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठीशी !
अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील मोदी सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला आहे. अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. यानिमित्त मार्केट … Read more