लाडक्या बालकाचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकाची असते, आ. बाळासाहेब थोरातांची विखेंना कोपरखिळी !
आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने विकासाचे राजकारण केले, म्हणून जनता सातत्याने आपल्यासोबत आहे. त्यांचे दहशतीचे अन् जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नाही. दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, असे सांगत माजी मंत्री आमदार बाळासाहेव थोरात यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात तोफ डागली. डॉ. … Read more