पेट्रोल टाकून उसाचा ट्रॅक्टर पेटवून चालकास मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

२५ जानेवारी २०२५ राहुरी : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले.ही घटना राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात दि. २० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मच्छिद्र गोरख पारखे (वय २५ वर्षे, रा. मांजरी ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या … Read more

विजेच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली ! वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

२१ जानेवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर महावितरणकडून विजेचे भारनियमन सुरू आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.सध्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कांदा, मका, हरभरा, भाजीपाला व ऊस लागवडीसह चारा पिकाची लागवड केलेली आहे. मात्र शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नाही.त्यामुळे विहिरीत पाणी उपलब्ध असताना पिकांना पाणी कसे द्यायचे,याची चिंता … Read more

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

२१ जानेवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील ठाकरवाडी येथील विवाहित तरुण दत्तू जाधव याने रात्रीच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेतल्याची घटना काल दि. २० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दत्तू महादू जाधव (वय ३८ वर्षे, रा. म्हैसगाव, ठाकरवाडी, ता. राहुरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव … Read more

राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मानवहानी व पशुधन हानीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्याची मागणी पूर्वीच केलेली आहे. सद्यस्थितीत राहुरी तालुक्यात २५० … Read more

Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द-चिंचोली जलजीवन योजना सातत्याने अडचणींचा सामना करत असल्याने योजनेचे भवितव्यच पाण्यात गेल्यासारखे वाटत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही योजना राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेची बळी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे कोल्हार खुर्द-चिचोली संयुक्त पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून … Read more

पैसे दिले नाही म्हणून सासरच्या लोकांकडून मारहाण ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : मिळालेले पैसे पत्नीला दिले नाहीत, या कारणावरून राहुरी तालुक्यातील मानोरी येथे ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास किरण कारभारी मकासरे (वय ३०) यांना सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत लोखंडी टामी, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण मकासरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी ७ जानेवारी … Read more

प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट

वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले होते. परिणामी, नदीतील पाण्याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात सुटली आहे. याबाबत दैनिक पुण्यनगरीने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तात्काळ दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाथरे गावात भेट देत नदीतील दुषिता पाण्याचे नमूने घेवून … Read more

अमृताचे होतेय विष : दूषित पाण्यामुळे प्रवरेतील लाखो मासे मृत्युमुखी

१४ जानेवारी २०२५ वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त, दूषित व तेलकट पाणी सोडल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.यामुळे नदीतील हजारो मासे मृत पावले असून या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवरा नदी, जी अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाते,सध्या काळेभोर व तेलकट पाण्याने भरलेली दिसत आहे.कारखान्यांमधून … Read more

जलजीवन योजना जनतेसाठी की अधिकारी, ठेकेदारांसाठी ? खा. लंकेंचा कारवाईचा इशारा

१४ जानेवारी २०२५ राहुरी शहर : जलजीवन योजना ही जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकारी ठेकेदारासाठी आहे, हेच समजत नाही. त्यासाठी या प्रश्नावर संसदेच्या येत्या २९ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून जलजीवन योजनेची चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी खासदार निलेश लंके यांनी दिला. राहुरी तालुक्यात घेतलेल्या आढावा बैठकीत … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू ; राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील घटना

१० जानेवारी २०२५ राहुरी : येथील कृषी विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी संकेत तरटे हा दहावीचा विद्यार्थी बुधवारी सायंकाळच्या सुमारास कालव्याच्या पाण्यात बुडाला होता.काल गुरूवारी (दि. ९) सकाळच्या दरम्यान त्याचा शोध घेण्यात यश आले आहे.तालुक्यातील डिग्रस येथे एका तरुणाला घटना स्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना सापडला आहे. याबाबत … Read more

वकील हत्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येपूर्वीचे राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.सीसीटीव्ही फुटेजधमील आरोपींची ओळख पटली असून साक्षीदार अॅड. रामदास बाचकर यांची उलट तपासणी होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम व मनीषा आढाव खून खटल्याची … Read more

राहुरीच्या भूमिपुत्राने खरेदी केले हेलिकॉप्टर

८ जानेवारी २०२५ राहुरी: पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्व-मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडची ओढ असलेल्या सेठी यांनी हेलिकॉप्टर काल मंगळवारी राहुरी फॅक्टरी येथे उतरून मित्र परिवाराच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली आहे. काल मंगळवारी पुणे येथील एमवे व्हॅली येथून निघालेले हेलिकॉप्टर ३५ मिनिटात राहुरी फॅक्टरी येथे दाखल होताच इंजीनियरिंग कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टर लैंड होऊन … Read more

शिस्त मोडाल,तर राहुरी पोलिसांशी आहे गाठ ; वर्षभरात ६५४ विना नंबर वाहनांवर कारवाई,लाखोंचा दंड वसूल

१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे केवळ वाहनचोरीचे प्रकार कमी करण्यात यश मिळाले नाही,तर वाहतूक शिस्तीचाही बडगा उगारण्यात आला आहे.त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असून वाहन चोरट्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

सत्तेचा वापर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केला, लोकांचे प्रेम आणि विश्वास यावर ही निवडणूक जिंकेल! आ.प्राजक्त तनपुरेंचा विश्वास

prakta tanpure

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी काल मतदारसंघातील अनेक गावांमध्ये प्रचार दौऱ्यांचे आयोजन केलेले होते व दररोज प्रचार दौरे व मतदारांशी गाठीभेटी व संवाद यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. सध्या त्यांनी केलेली विकास कामे यावर ते जनतेला सामोरे जात असल्याचे चित्र असून या प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद … Read more

कोरोना काळात कर्डिले स्वतःचा जीव वाचवत घरात बसले, त्यांना आता पराभवाची चव लागल्याने ते सैरभैर झाले- आ.तनपुरेंची टिका

tanpure

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा जोरदार धुराळा आता संपूर्ण राज्यात उठला असून दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका तसेच प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या गाव भेटी आणि प्रचार दौरे व मतदारांशी संवाद साधने इत्यादीमुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघताना दिसून येत आहे. इतकेच नाहीतर आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागले आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर … Read more