महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपची घमेंड जिरवली : बाळासाहेब थोरात !

thorat

लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजपच विजयी होईल, मात्र मतदारांनी सगळे चित्रच उलटे करून दाखवले. ही कमाल फक्त जनताच करुन दाखवू शकते. भाजपचा अहकांर, घमेंड सगळा मतदारानी जिरवला. देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड अहंकार जनतेने जिरवून दाखवला. भारतात एवढे पुढारी नाही एवढे पुढारी श्रीगोंदा मतदारसंघात आहे, असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अहमदनगर येथे … Read more

सर्व योजना सुरळीत चालू राहण्यासाठी महायुतीला सत्तेत कायम ठेवा, ना. अजित पवारांचे मतदारांना आव्हान

ajit pawar

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, मुलींना उच्च शिक्षण मोफत देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सत्ताधारी मंत्रिमंडळातील सर्वांनी कौतुक केले. जनतेच्या कामासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मात्र, विरोधी पक्षातील काहींना या योजना आवडल्या … Read more

श्रीगोंद्यात भिंगान परिसरात ट्रॅक्टरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार !

apghat

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान परिसरात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. किशोर गायकवाड (वय ३२, रा. भिंगाण), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब गायकवाड (वय ५५), रा. भिंगाण) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीगोंदा … Read more

डिंबे माणिक डोह कालवा झाला नाही तर तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल – घनश्याम शेलार !

ghanshyam shelar

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे. डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील अशी भिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

रस्त्याच्या वादावरून सावत्र आईसह, अल्पवयीन मुलास बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल !

marhan

समाईक रस्त्यावरून सावत्र आई व कुटुंबाला मारहाण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे घडली. याबाबत सहा जणांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशाबाई शहाजी राक्षे (वय ६५ वर्षे, धंदा किराणा दुकान – व शेती, रा गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे, तर सुभाष शहाजी राक्षे, अदित्य सुभाष राक्षे, भाग्याश्री सुभाष … Read more

संजय राऊत यांचे नगर जिल्ह्यात मोठे विधान.. म्हणाले, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत”.. पैकी २ उमेदवार जाहीर केले…

sanjay raut

श्रीगोंदा : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना उपनेते साजन पाचपुते हे शिवसेनेचे श्रीगोंद्यातून उमेदवार असतील. ते आमदार म्हणून राणी लंके यांच्याबरोबर एकाच गाडीत विधानसभेत येतील, असे विधान करत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही तर, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात महाविकास आघाडी कडून … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला !

grampanchayat

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सदस्य संख्याबळा अभावी फेटाळण्यात आला. तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या १० सदस्यपैकी १ सदस्य गैरहजर राहिल्याने तहसिलदार यांनी अविश्वास ठराव फेटाळल्याचे … Read more

श्रीगोंद्यातल्या आढळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच-उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव !

politics

श्रीगोंदा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्याविरुद्ध दहा सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करण्यासह उपसरपंचाच्या पतीचा कारभारात हस्तक्षेप या सारख्या कारणांमुळे दि.५ रोजी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंच व उपसरपंच यांच्यावर … Read more

देवदैठण येथे आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील हजारो विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत योगासन व प्राणायाम करत योगदिन उत्साहात साजरा केला. महर्षी दधिची ऋषी मंदिराच्या प्रांगणात २१ जुन हा आंतराष्ट्रीय योग दिवस ५वी ते १२ वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला. यावेळी प्रशालेचे विज्ञान अध्यापक प्रमोद रुपनर यांनी योग दिनाचे … Read more

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे. नागवडे यांनी म्हटले आहे … Read more

श्रीगोंद्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील घोड पट्टयातील काही भागात वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळ आणि गारपिटीमुळे चारापिके आणि विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे खांब उन्मळून पडले आहे. दरम्यान, प्रशासन मतदान प्रक्रियेत अडकल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. तालुक्यातील वांगदरी, लिपणगाव, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी आदी भागात सोमवारी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भागात मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारगाव सुद्रिक येथे वीज कोसळल्याने घराची भिंत पडली तसेच गोठ्यात बांधलेल्या गायीला विजेची झळ लागून गाय गंभीर जखमी झाली तर दुसऱ्या ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागात … Read more

Ahmednagar Breaking ! पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती रोहिदास भिकाजी पंधरकर (वय ६५, रा. पिपंळगाव पिसा, ता. श्रीगोंदे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी पंधरकर याला दारुचे व जुगाराचे व्यसन असल्याने तो दारु पिऊन त्याच्या … Read more

अखेर श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर बाजार समिती मध्ये आर्थिक अपहार, कामात अनियमितता या सारख्या विविध गोष्टींचा ठपका ठेवत अखेर त्यांचे निलंबित करण्यात आले. डेबरे यांच्या वरील निलंबन कारवाई ने सहकारात खळबळ उडाली आहे. ९ मे रोजी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत सर्व संचालकांनी … Read more

मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

कोरोना संकटात संपूर्ण जग भितीच्या छायेखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रूग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या नीलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत … Read more

४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Mp Sujay Vikhe

४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून ४०० पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहला जाणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. २०१४ प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले. घोगरगाव व देऊळगाव येथील प्रचार सभेत … Read more

फिल्टरच्या अशुद्ध पाण्याची तालुक्यात जोरदार विक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय कार्यालयांपासून ते कोणत्याही सार्वजनिक वा घरगुती कार्यक्रमांत स्वस्त आणि गारेगार फिल्टरच्या पाण्याच्या जारची जोरदार विक्री होत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अशा फिल्टरच्या पाण्याची जोरदार विक्री सुरू असून, शहरात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीतही पाण्याच्या या व्यवसायाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अन्न व … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? युवकास कारमधून पळवले, त्यानंतर मारहाण केली, नंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मारहाणीच्या अनेक घटना ताजा असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. युवकास कारमधून पळवून नेत त्याला जबर मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. कसल्यातरी नाजूक कारणावरून चौघांनी युवकाचे कारमधून अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची माहिती समजली आहे. सलमान रफिक पठाण … Read more