महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपची घमेंड जिरवली : बाळासाहेब थोरात !
लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजपच विजयी होईल, मात्र मतदारांनी सगळे चित्रच उलटे करून दाखवले. ही कमाल फक्त जनताच करुन दाखवू शकते. भाजपचा अहकांर, घमेंड सगळा मतदारानी जिरवला. देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड अहंकार जनतेने जिरवून दाखवला. भारतात एवढे पुढारी नाही एवढे पुढारी श्रीगोंदा मतदारसंघात आहे, असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अहमदनगर येथे … Read more