Manoj Jarange Patil : सरकार आणखी किती मुडदे पाडणार ? मनोज जरांगे यांचा सवाल

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे; मात्र २४ तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगरसेवकासह ४ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : संगमनेर : शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन मध्ये दिनांक ९ रोजी घडलेल्या हाणामारीप्रकरणात आपल्यासोबत उद्धट वर्तन करीत अश्लील हावभाव व शेरेबाजी झाल्याचा आरोप एका तरुणीने केल्याने माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की सोमवार दि. ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील … Read more

अहमदनगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा जलसंघर्ष होणार ! दोन्ही जिल्ह्याचे पाणी जायकवाडीला जाणार

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई, मराठवाडा आणि नगर जिल्ह्यांतील काही गावांची तहान भागवणारा नाशिक जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. असे असताना नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला यंदा नऊ टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबर रोजी केवळ ४७.१६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार … Read more

अर्बन बँक प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार ! ठेवीदार थेट मोदींनाच भिडणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बॅंकेचा नुकताच बॅंकींग परवाना रद्द झाला. त्यामुळे ठेवीदारांवर मोठे संकट उभे राहिले आहे. परंतु आता हा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठेवीदार थेट मोदी यांनाच भिडणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार असं दिसतंय. परंतु मोदींनी लक्ष दिल्यास हे प्रकरण लवकर मार्गी लागून न्याय मिळेल अशी आशा नागरिकांना आहे. * ठेवीदार … Read more

ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला ! संशोधनात आ. थोरातांच्या जावयाची मोठी भूमिका

ब्लड कॅन्सर हा गंभीर आजारांपैकी एक आजार. यावर उपचार पद्धती शोधण्यासाठी विविध संशोधने सुरु आहे. अनेक ठिकाणी विविध प्रयोग केले जात आहेत. आता आयआयटी मुंबईने ब्लड कॅन्सरवरच्या उपचारासाठी जनुकीय उपचार पद्धती विकसित केली आहे. भारतात प्रथमच ही उपचार पद्धती विकसित करण्यात यश आलं आहे. आता या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने देखील मान्यता … Read more

थोरात कारखान्याकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद ! माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर निळवंडे धरणातून डाव्या – कालव्यात सोडण्यात आलेले पाणी विनाअडथळा व गळती न होता सुरू राहावे, यासाठी थोरात साखर कारखान्याकडून कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी उपाययोजना केल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे. मे महिन्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली – चाचणी घेतली. तेव्हा काही ठिकाणी पाण्याची … Read more

Ahmednagar Ashti Railway: अहमदनगर रेल्वे आगीच्या दुर्घटनेची चार जणांच्या समितीकडून चौकशी झाली सुरू !

Ahmednagar Ashti Railway

Ahmednagar Ashti Railway : आष्टीहून अहमदनगरकडे सोमवारी दुपारी येणारी गाड़ी क्रमांक ०१४०२ न्यू आष्टी ते अहमदनगर या डेमो रेल्वे गाडीच्या पाच डब्यांना नारायणडोह परिसरात दुपारी तीन वाजता आग लागली. गार्ड-साइड ब्रेक व्हॅन आणि त्याला लागून असलेल्या डब्यांना ही आग लागली. अग्निशामक दलाच्या चार बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. अहमदनगर डेमो रेल्वेच्या पाच डब्यांना लागलेल्या … Read more

Ahmednagar Politics : खासदार सुजय विखेंसाठी लोकसभा अवघड ! सत्ताधारी पक्षातील हे दोन आमदार ठरणार धोकादायक ???

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेसाठी अहमदनगर मतदार संघात आमदार निलेश लंके हे खा. सुजय विखेंना विरोधक असणार हे जवळपास फिक्स दिसतंय. जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा स्वतः शरद पवारांनी आ. लंके यांना पाठबळ दिल होत. आता अजित दादा गट भाजपसोबत आहे. असे असले तरीही अजित पवार यांनी लंके याना लोकसभेसाठी पाठबळ दिल्याचं बोललं जात आहे. … Read more

महाराष्ट्रात गाजलेले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ पान स्टॉल पुन्हा सुरु ! प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय ?

Ahmednagar News :- कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालून देखील सिताराम सारडा विद्यालयाच्या १०० मीटर आवारात ते पान स्टॉल पुन्हा सुरु झाले आहे. यावेळी माञ टपरी ऐवजी एका गाळ्यात सुरू झाले आहे. मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही तोच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे धंदा सुरू झाले आहे. शहर … Read more

PM Narendra Modi At Ahmednagar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यात येणार !

PM Narendra Modi At Ahmednagar:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उदघाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे … Read more

‘सुजय विखेंना अजित दादांकडे घेऊन जातो, त्यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी’, विखेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आ. जगतापांच्या हालचाली

Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात अलीकडील काळात भाजप खा. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्यात चांगलेच सूर जुळले आहेत. विखे यांच्या अनेक कार्याक्रमांत जगताप उपस्थित असतात. खा. सुजय विखे यांनी जगतापांना भाजपात येण्याचं आमंत्रण दिल होत. परंतु आता या आमंत्रणावर आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली असून विखे यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. काय … Read more

Ahmednagar News : दोन हजारांची लाच घेतल्याने वायरमनला अटक !

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड येथील रामेश्वरनगरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वायरमनला रंगेहात अटक करण्यात आली असून याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात संतोष शांतिनाथ अष्टेकर (वय ४१, रा. खाडेनगर, जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड येथील रामेश्वरनगरमध्ये तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी त्यांच्या प्लॉटसमोर विद्युत वाहिनी असल्यामुळे विद्युतपुरवठा … Read more

Ahmednagar News : पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या ६ आरोपींना शिक्षा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्हि. सहारे मॅडम यांनी दोषी धरत विविध कलमान्वये शिक्षा सुनावली असून या खटल्याचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी पाहीले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील फिर्यादी पो.कॉ. योगेश घोडके बक्कल व पोलिस पथकातील सहकारी अवैध वाळू वाहतुक … Read more

Ahmednagar News : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ! अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात खडकी ते सारोळा कासार रस्त्यावरील दरेमळा फाट्याजवळ घडली. अखिलेशकुमार दुलारचरण राय यादव (वय ३२, मुळ रा. बिहार, हल्ली रा. सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत अखिलेशकुमार राय यांचा भाऊ … Read more

आमदार रोहित पवार यांच्यावतीने ‘भव्यदिव्य दसरा महोत्सवाचे आयोजन ! विक्रमी उंचीवर भगवा स्वराज्य ध्वज फडकणार

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने यंदाही ‘भव्यदिव्य दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान यंदाचा दसरा महोत्सव चालणार आहे. यंदाच्या महोत्सवात नागरिकांना केरळ, पंजाब असे राष्ट्रीय तसेच कॅनडा आणि स्पेनमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला नागरिकांना पाहता येणार आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कर्जतमधील विठ्ठल-रुक्मिणी मैदान, … Read more

Ahmednagar City News : सुर्यनगर येथील रस्त्याचा प्रश्न खा. विखे यांच्यामुळे मार्गी

Maharashtra News

Ahmednagar City News : अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नाने व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील सूर्यनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. … Read more

Ahmednagar Crime : शेतकऱ्याचा ऊस पेटवला ! ‘त्या’तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : वांगी बुद्रुक शिवारातील ऊस पेटवून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी शेतकरी कारभारी ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वांगी शिवारात शेती गट नंबर 35 मध्ये 4 एकर शेती आहे. सदरची शेती ही साठेखात करून … Read more

Ahmednagar News : राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा – आमदार टी. राजासिंह ठाकूर

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी शौर्य जागरण यात्रेचे भव्य आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केले आहे. राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशात मोठे योगदान आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापैकी एका संस्थेशी प्रत्येक हिंदूंनी जोडले गेले पाहिजे. जगावे … Read more