Manoj Jarange Patil : सरकार आणखी किती मुडदे पाडणार ? मनोज जरांगे यांचा सवाल
Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे; मात्र २४ तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील … Read more