Ahmednagar News : त्यांचे ‘हे’ म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ….!
Ahmednagar News : वेदांताच्या मुद्द्यावरून राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली असे त्यांचे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नाणारच्या पापाचे धनी कोण ? नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे. नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते म्हणणे म्हणजे चोराच्याउलट्या बोंबा आहेत. अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more