Ahmednagar News : त्यांचे ‘हे’ म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ….!

Ahmednagar News : वेदांताच्या मुद्द्यावरून राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली असे त्यांचे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नाणारच्या पापाचे धनी कोण ? नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला, याचे उत्तर ठाकरेंनी दिले पाहिजे. नाणार रिफायनरी घालवण्याचे पाप कोणी केले? त्यांनी राज्यातील गुंतवणूक बाहेर जाते म्हणणे म्हणजे चोराच्याउलट्या बोंबा आहेत. अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

Rohit Pawar : ‘ काहीजण’ मी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देत आहेत अन…

Ahmednagar News:पाणंद रस्ते ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत लोकांनी व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीडीओ, ग्रामसेवक, ग्रामविकासचे सर्व अधिकारी, महसूलचे अधिकारी या सर्वांनी सहकार्य केले आहे. म्हणून १ लाख ८० हजार सामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकलो. काही लोक वेगळ्या प्रकारे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी मंजूर केलेली कामे यांना स्थगिती देऊन … Read more

Ahmednagar Politics : नवीन तलाव, धरणे बांधा मगच जलपुजन करा …सुजित झावरे यांची टीका

Ahmednagar Politics : अगोदर स्वकर्तुत्वाने तालुक्यात नवीन तलाव, धरणे बांधावीत व मगच हक्काने जलपुजन करावे.असा टोला जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित पा.झावरे यांनी कोणाचे नाव न घेता आजी माजी आमदारांना लगावला आहे. पारनेर तालुक्यातील तलाव भरल्याने त्याचे जलपूजन सुजित पा.झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,तिखोलचा पाझर तलाव तालुक्यात सर्वात मोठा पाझर तलाव असून तिखोल, … Read more

Ahmednagar Crime : विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला चोपले..!

Ahmednagar Crime : शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अत्यंत पवित्र, गुरू शिष्य याबाबत धार्मिक ग्रंथात देखील याबाबत उल्लेख आढळतो. परंतु अलीकडे या पवित्र नात्याला कलंक फासणाऱ्या घटना घडत आहेत. नुकतीच एका महाविद्यालयात प्राध्यापकाने एका विद्यार्थीनीची छेड काढल्यामुळे संबंधीत विद्यार्थीनीच्या नातेवाईक व शहरातील काही तरुणांनी त्या प्राध्यापकाची चांगलीच धुलाई केली. हा प्रकार शेवगावात घडला. संबंधीत प्राध्यापकाने … Read more

MP Sujay Vikhe : आता महसूल खाते गोरगरीबांसाठी काम करणार …. खा.सुजय विखे यांची बोचरी टीका

Ahmednagar News :भाजपाचे केंद्रातील नेते अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्याला या आधीही हे खातं मिळालं होतं. परंतु यापूर्वी हे खाते वेगळ्या पद्धतीने काम करत होते. आता मात्र हे खातं वाळूतस्करांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर … Read more

जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा ‘या’ दोन नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला…!

Ahmednagar News:राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, एकूण ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. राज्यातल सत्तांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबितखिड, बाभुळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, जामगाव, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहडी, कोंदनी, लव्हाळी ओतूर, … Read more

अहमदनगर ब्रेकींग : रेखा जरेंच्या वकिलांना वाटतेय ‘ही’ भीती, म्हणाले मला…

Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची भीती व्यक्त केली आहे. आपण चालवत असलेल्या खटल्यांतील आरोपी अगर त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला निशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. रेखा जरे हत्याकांड, … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवक युवतींची फसवणुक केली !

Ahmednagar News:अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नगर शहरात, कोठला चौक, परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार दिवस म्हणून साजरा करुन आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की देशात व राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी अत्यंत भिषण रूप … Read more

Ahmednagar Politics | ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो… ५० खोके, मजेत बोके…. ईडी सरकारच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसचे निदर्शने

Ahmednagar Politics News :- केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत, आमदारांवर दबाव टाकून, पैशांचे आमिष दाखवून, नैतिकता खुंटीला टांगून राज्यातील नवे सरकार अस्तित्वात आले आहे. ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राला धोके देत राज्यातल्या ईडी (एकनाथ – देवेंद्र) सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.  काळे … Read more

Ahmednagar News : जुन्या पेन्शनासाठी 21 सप्टेंबरला शहरात बाईक रॅलीचे आयोजन

Ahmednagar News :- महाराष्ट्र शासनाने एनपीएस योजना रद्द करुन, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा अहमदनगरच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष … Read more

लंपी चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार – राधाकृष्ण विखे पाटील

राज्यात लंपी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लंपी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बालत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान … Read more

सिनेचे पाणी पेटले…? एकाच धरणाचे एकाच दिवशी दोन वेळा जलपूजन….!

Ahmednagar News:आजपर्यंत पाणी मिळण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहिले आहेत. मात्र आता ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या जलपूजनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण नुकतेच पावसाच्या व भोसा खिंडीद्वारे सोडलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. दरम्यान धरणातील पाण्याच्या जलपूजनासाठी राष्ट्रवादी व भाजपाच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचे … Read more

अरे देवा : म्हणून सुनेने चक्क सासुच्या डोक्यात घातला तांब्या…!

Ahmednagar News:घरो घरी मातीच्या चुली’ अशी मराठीत एक म्हण आहे. म्हणजे प्रत्येक घरात लहान मोठे वाद विवाद हे सुरू असतात. आणि त्यातल्या त्यात सासू सुनेचे वाद नेहमीच दिसतात. मात्र नगर शहरात किरकोळ वादातून सुनेने चक्क सासुला तांब्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना स्टेशन रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून सून वनिता अशोक जंगमविरूद्ध गुन्हा … Read more

मला गाडीचे टायर बदली करून नवीन गाडी घायची आहे; ‘तू’ माहेरावरून पैसे आन …!

Ahmednagar News:अनेकदा लग्नाच्या वेळी आम्हाला काही नको सर्व काही आहे. अशा प्रकारे बढाया मारतात अन अवघ्या काही दिवसातच आपले असली रूप1 मुलीच्या घरच्यांना दाखवतात. असाच प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. गाडी घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला मारहाण करत शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Ahmednagar News:महाविकास आघाडीच्या काळात नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त अखेर बरखास्त करण्यात आले. आठ आठवड्यांत नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावे, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार सोपविण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. हे विश्वस्त मंडळ नियमानुसार नियुक्त करण्यात आलेले नाही, निकष पाळले गेले … Read more

जिल्ह्यात मुसळधार तर ‘या’ तालुक्यात ढगफुटी..? तब्बल ६०० मिलिमीटर पावसाची नोंद

Ahmednagar News:शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पहावयास मिळाले.दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली, तब्बल दोन ते अडीच तास पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले होते, तर सखल भागाला जलाशयाचे स्वरुप आले होते. यात पारनेर तालुक्यातील गारखिंडी सह अळकुटी,रांधे, कळस,चोंभुत व दरोडी या गावात ढगफुटी सदृश … Read more

Ahmednagar News : गडकरी जेवायला या, पण… माजी खासदाराचे असेही निमंत्रण

Ahmednagar News:मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात अनेकदा आरोपप्रात्यारोप झाले आहेत. आता तनपुरे यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी याच उडी घेतली आहे. मात्र, त्यांनी विखे यांना नव्हे तर थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन … Read more

शिर्डीला जाऊ नका सांगणाऱ्या या शंकराचार्यांचे निधन

Maharashtra News:हिंदू धर्माचे धर्मगुरु शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती (वय ९९) यांचे मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये निधन झाले. अयोध्येतील राम मंदिर लढ्यात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. वेगवेगळ्या धार्मिक मुद्द्यांवरही त्यांनी रोखठोक मतं मांडली होती. १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली. १९५० मध्ये त्यांनी ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंदर सरस्वती … Read more