राज्यातील सर्वात मोठी बातमी : झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, अहमदनगरचे पद या प्रवर्गासाठी राखीव

cropped-ahmednagar-zp-bilding_20171242100.jpg

Ahmednagar News:महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक … Read more

शंकरराव गडाखांकडून तुम्ही किती खोके घेतले : भुमरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी आता थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोक्यांचा आरोप केला आहे. औरंगाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने घेतलेल्या जिल्हा मेळाव्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराकडून पैसे घेऊन जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री केल्याचा गंभीर आरोप भुमरेंनी केला आहे. मंत्री भुमरे म्हणाले, तुम्ही आम्हाला … Read more

Ahmednagar Politics : खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले मी स्वतः तुमच्या ताब्यात कारखाना देतो !

Ahmednagar Politics: बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत टीकेची झोड उठविली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे होते. उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, शामराव निमसे, चाचा तनपुरे, तान्हाजी धसाळ, … Read more

कोट्यवधीची वीज चोरणाऱ्याला दिलासा नाहीच, कोर्टाने दिला हा आदेश

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनींग अॅण्ड प्रेसिंग मिल या कापूस जिनींग कारखान्यातील एक कोटी ९४ लाख रुपयांची वीज चोरी भरारी पथकाने पकडली होती. या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत बिल रद्द करण्याचे आणि वीज जोडणी करून देण्याची मागणी केली होती. मात्र, भरारी पथकाची कारवाई योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. वीज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता 2023 मध्ये कार्यवाही होणार सुरू !

Ahmednagar News:डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण केली करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा – शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या … Read more

लम्पीग्रस्त जनावरेही होणार आता क्वारंटाइन, पाथर्डीत सुरू होणार पहिले केंद्र

Ahmednagar News:कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे. या संस्थेला परवानही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरकारी ठेकेदारावर गोळीबार, पहा नगर जिल्ह्यात कोठे घडली घटना

Ahmednagar News:पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) यांच्यावर दोघांकडून गोळीबार करण्यात आला. आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी आग्रे यांना उपचारासाठी प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराचे प्रकरण असल्याने तेथून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचार … Read more

अहमदनगर, संगमनेरमधूनही PFI चे कार्यकर्ते ताब्यात, NIA-ATS चे देशभर पुन्हा छापे

Ahmednagar News:पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरूद्ध एनआयएसह इतर तपास संस्थांनी देशात मध्यरात्री पुन्हा एकदा कारवाई केली. यामध्ये अहमदनगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक येथेही मोठी कारवाई करण्यात आली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. यावरूनच काही दिवसांपूर्वी देशभर … Read more

Gram Panchayat Election 2022 | मोठी बातमी : ग्रामपंचायतींसाठी ह्या दिवशी होणार मतदान !

Gram Panchayat Election 2022 :- 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार … Read more

…तर पुन्हा आंदोलन उभारू, अण्णा हजारेंचा इशारा

Ahmednagar News:महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेला सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय आताचे सरकार पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. तसे झाले तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, ‘मॉल संस्कृती ही भारतीय नाही. ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे … Read more

सभासदांनो घाबरु नका ! शहर सहकारी बँकेचे कुठलेही आर्थिक नुकसान नाही बँक भक्कम स्थितीत उभी

Ahmednagar News

Ahmednagar News:अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या खातेदार, ठेवीदार, कर्जदार व तमाम सभासद बंधूनो, आपण सध्या चालू असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला अजिबात घाबरुन जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका, कोणीही आपणास खोटे-नाटे बँकेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण शांतपणे विचार करा की, सध्या घडलेल्या सोनेतारण प्रकरणात झालेल्या अफरातफरी या पोलिसांच्या सहकार्याने व बँक वरिष्ठ … Read more

आठ दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News:महसूल, कृषी व ग्रामविकास या विभागांनी समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे ३० सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा, खडी क्रशर ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे. अशा सक्त सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने … Read more

शासनाने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे- आमदार डॉ. तांबे

Ahmednagar News:समाजाच्या प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान असणारे शिक्षण क्षेत्र आहे या क्षेत्रातील शिक्षकांच्या विविध मागण्या अडचणी यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे गुणवत्ता व आधुनिक शिक्षण प्रणाली याकरता शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने सोडवावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे. अहमदनगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षक भारती संघटनेच्या … Read more

अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये …..!

Pomegranate cultivation

Ahmednagar News:अवघ्या जगाला ठप्प करणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकजण बेरोजगार झाले. पर्यायाने अनेकांनी शहर सोडून गावचा रस्ता धरला. गावात शेती करताना अनेक अडचणींचा सामना करत श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील एका तरुणाने योग्य नियोजन करत अवघ्या दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱयांसाठी आंनदाची बातमी ! शेतकऱ्यांना ४९ लाख ८४ हजार रुपयांचा मोबदला !

Ahmednagar News : तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत झालेल्या सात गावांपैकी देवराई आणि निवडुंगे या गावातील ५ शेतकऱ्यांच्या जमीनीना ४९ लाख८४ हजार १३० रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ पासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यात यश आले असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ कल्याण … Read more

नगरमध्ये शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग? आठ ते दहा नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

Ahmednagar News:अहमदनगर महापालिकेतील महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच पाच नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असून आणखी आठ ते दहा नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अनिल शिंदे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, महापालिकेतील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा ! आतापर्यंत…

Ahmednagar News:१९ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १९ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५२७६ क्यूसेस व जायकवाडी धरणातून ८०१७२ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ३६८७४ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून १६१०० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २०३२ क्युसेस, निळवंडे धरण … Read more

‘तो’ सर्जा राजासोबत शेतात गेला मात्र विपरीत घडले अन…

Ahmednagar News

Ahmednagar News:सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. अशातच त्याने आपले दोन्ही बैलं गाडीला जुंपली व चारा आणायला शेताच्या दिशेने निघाला. मात्र रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून डोळ्यासमोर दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्दैवी घटनेतून शेतकरी वाचला.ही घटना संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारात घडली आहे. … Read more