विखे पाटील म्हणाले…मोदींच्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली
अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षे कोव्हीड संकटाला सामोरे जाताना समाज घटक हतबल झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली असल्याकडे लक्ष वेधून केंद्र सरकार या संकटात प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभे आहे. असे प्रतिपादन … Read more