कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात पाणवठ्यांची व्यवस्था
Ahmednagar News : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये, म्हणून वन्यजीव विभाग सरसावले आहे. भंडारदऱ्याच्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर नैसर्गिक असणाऱ्या पाणवठ्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला असून भंडारदऱ्याच्या शेजारीच कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य … Read more