महाविकास आघाडीच ठरलं ! उबाठा शिवसेनेच्या संभाव्य 16 उमेदवारांची यादी समोर, शिर्डीत कोणाच्या हाती मशाल ?

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीदेखील महायुती मधील मित्र पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फिक्स झालेला नाही. जागा वाटपावरून सध्या दोन्ही गटात ‘बैठक पे बैठक’ असे सत्र सुरू आहे. … Read more

दुचाकी चोरीतील आरोपीस अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : दुचाकी चोरीतील आरोपीस तात्काळ अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. येथील श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नुकतीच ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी रामभरत शामबिहारी यादव यांची लाल रंगाची यूनिकॉर्न दुचाकी राहत्या घरुन चोरी केली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

विक्रीस आणलेल्या गांजासह महिला जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : राहत्या घरात गांजा विक्री करणाऱ्या राहाता येथील एका महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून तिच्या ताब्यातील ४ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोनि. … Read more

सहकारमहर्षी कोल्हेंचे कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक : माजी मंत्री शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे त्यांच्या समाजिक, राजकीय जीवनात विविध विषयावर लिहीलेल्या लेखांचे व त्यांच्या वैशिष्टपूर्ण कार्याची ही माहिती पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजीमंत्री राम शिंदे यांनी केले. महेश जोशी लिखीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार पुस्तकाचे प्रकाशन येथील अलंकापूरी नगरी येथे नुकतेच झाले. यावेळी राम शिंदे बोलत होते. … Read more

पश्चिमेच्या पाण्यावर पहिला हक्क आमचा…!कर्मवीर काळे कारखान्याची हस्तक्षेप याचिका; आ. काळे यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांच्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला मिळणारे पाणी कमी झाले आहे. त्यांनीच पश्चिमेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेवून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात आ. काळे यांनी म्हटले आहे की, पश्चिम वाहिनी … Read more

वाळू तस्करांकडून तहसीलदारांना शिवीगाळ, धमकी

Ahmednagar News

Ahmednagar News : अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या येथील तहसीलदार संदीप भोसले यांना वाळू तस्कर व त्याच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करून आमचा टेम्पो लगेच सोडून द्या, नाहीतर तुम्हाला येथे नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तालुक्यातील धोत्रे येथील तलाठी गणेश दिलीप वाघ (वय ३९) यांनी … Read more

Ahilyanagar News : शिर्डीच्या खासदारांची दोर नवं मतदारांच्या हाती ! २२ हजार मतदान वाढले

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासन निवडणुकांसाठी सुसज्ज झाले आहे. यावेळी नवीन मतदारांची संख्या व महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. शिर्डी मतदार संघातील नेवासे मतदार संघात जवळपास २२ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. यंदा पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची … Read more

निवडणुकीसाठी प्रशासनाची होणार तारांबळ ! तब्बल इतक्या गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला असतना अकोले तालुक्यातील तब्बल १९ गावांमध्ये अजूनही दूरध्वनीची सुविधा नाही. त्यामुळे मतदार केंद्रांवरील मतदानाच्या आकडेवारीसह हालचालींबाबत माहिती घेताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. आदिवासी परिसराचा विकास व तरुणांच्या हाताला … Read more

श्रीरामपूरच्या ‘त्या’ पतसंस्थेत ८० कोटीच्या ठेवीचे पैसे परत मिळेना ! ठेवीदारांनी घेतली आ. कानडेंची भेट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील एका पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार लहू कानडे यांची नुकतीच भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सदर पतसंस्थेत सुमारे ८० कोटी पेक्षा अधिक रक्कम ठेवीच्या रूपात अडकल्याचे यावेळी ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले. सदर पतसंस्थेत २५ हून अधिक ठेवीदारांनी वीस हजार ते अकरा लाख रुपये, अशा … Read more

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान !

Ahmednagar News

Ahmednagar News : ऊसाच्या क्षेत्रा जवळून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ऊसाचे अर्धा एकर क्षेत्र जळाल्याने शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नुकतीच ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येसगाव येथील नानासाहेब लक्ष्मण गायकवाड यांची येसगाव शिवारात सर्वे नंबर ९९ मध्ये अर्धा एकर ऊसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात ड्रीप पसरवलेले आहे. … Read more

Ahmednagar Breaking : प्रियकराचा खून करून अल्पवयीन प्रेयसीवर अत्याचार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे पत्नी व मित्राच्या सहकार्याने प्रियकर तरुणाचा खून करून त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरूवार दि. १४ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. नागेश ऊर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय २३, रा. जेऊरपाटोदा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून … Read more

Ahmednagar News : बापरे ! वय ३५ भयंकर गुन्हे २३, तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद, लाखोंचे सोने हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar News : चैन स्नॅचिंग प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून 81 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे, राहुल अनिल कुऱ्हाडे, सचिन मधुकर कुऱ्हाडे (तिघेही रा.चितळी स्टेशन, ता.राहाता) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी : सुवर्णा शाम मिसाळ (वय … Read more

पोल्ट्री व्यवसायाला ऊन व महागाईचा फटका ! पशुखाद्यासह औषधांचे भाव वाढले

Maharashtra News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका … Read more

पाण्याअभावी पिके सुकू लागली ! शेतकरी हवालदिल

Agricultural News

 Agricultural News : उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाणीपातळी खाली गेल्याने तालुक्यासह तरवडी, कुकाणा, अंतरवाली, जेऊर, देवगाव, सुकळी, नांदूर, वडूले, चिलेखनवाडी, देवसडे आदी भागातील पिके सुकू लागली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील शेतात उभी असलेली मका, गहू, हरभरा हे पिके शेवटच्या पाण्यावर आली आहेत. परंतु पाणी पातळी खोल … Read more

श्रीरामपूर च्या रिमांड होम मधील विद्यार्थी बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये राहून क.जे. सोमय्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला सागर अशोक चिलप या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड होणे हि बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर … Read more

Anganwadi Bharti : अंगणवाडीस ठोकले टाळे ! मदतनीसाची भरती प्रक्रिया मान्य नसल्याचा आरोप

Anganwadi Bharti

Anganwadi Bharti :  संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावा अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळेपठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रीया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी (दि. १९) अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे. जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही, असा इशारा महिलांनी दिला आहे. याप्रसंगी … Read more

संगमनेर तालुक्यातील रस्ता चार वर्षापासून प्रलंबित ! उपोषणाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील शिदोंडी ते वरवंडी या घाट रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरूवातीला केलेले सर्व खडीकरण उखडून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था खड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा … Read more

Agriculture News : फळबागांचा पीक विमा रखडला ! दुष्काळ जाहीर मग मदत कधी?

Agriculture News

Agriculture News : राहाता तालुक्यातील फळबांगाचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरीत रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत चालू वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या खरीपात हवामान … Read more