ढगाळ हवामानामुळे पिकांवर होतोयं रोगाचा प्रादुर्भाव ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी
Ahmednagar News : शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे नगदी पीक म्हणजे कांद्याचे पीक. या पिकाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा लागवड जरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, ढवळेवाडी, पाडळी परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके, यामुळे कांदा पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत … Read more