धक्कादायक : जिल्हा बँकेच्या संचालकाने कार्यकर्त्यांच्या मदतीने साडेचार लाख रूपये केले होते लंपास, आता होतेय ‘ही’ मागणी…
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँक एका चोरीच्या प्रकरणाने पुन्हा चर्चेत आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शाखेतून साडेचार लाख रूपयांची रोकड गर्दीचा फायदा घेवून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. दहिगाव पतसंस्थेचे पदाधिकारी सुनील इंद्रभान कावरे यांनी गुरूवारी एका तक्रारपत्राद्वारे पोलीस अधिक्षकांचे … Read more