Ahmednagar Politics : आ. आशुतोष काळेंना तिकिट मिळण्यापासून विजयापर्यंत विखेंचा आधार ! विखे पाटील भाजपच्याच आमदाराला शह देणार? पहा..

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाचे विविध पैलू आहेत. उत्तरेतील राजकारणावर विखे घराण्याचे वर्चस्व आहे हे सर्वश्रुत आहे. यामध्ये विखे पाटील यांना पोषक ठरणाऱ्या व त्यांना धरून राहणाऱ्यांना विखे पाटील निवडून आणतात असेही म्हटले जाते. आता आगामी निवडणुकीच्या अनुशंघाने वेगवेगळे सूत्रे फिरू राहिली आहेत. त्यात विखे पाटलांचे स्थान अग्रस्थानी असेल असेच म्हणावे लागेल. कोपरगाव मध्ये … Read more

Ahmednagar Politics : तीन राज्यांतील यशानंतर ‘अहमदनगर’साठी भाजपचे ‘हे’ खास प्लॅनिंग ! 5 जागेंसाठी विशेष रणनीती

Ahmednagar Politics : नुकत्याच पाच राज्यात निवडणूक पार पडल्या. यामध्ये छत्तीसगढ, राजस्था, मध्यप्रदेश या तीनही राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा पॉजिटीव्ह मोड मध्ये आले आहे. आगामी लोकसभेची विजयी घौडदौड करण्यास पुन्हा सज्ज झाले आहे. परंतु या निकालांचा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. अहमदनगरमध्ये देखील याचे पडसात पाहायला मिळतील. काही राजकीय गणित … Read more

Maniyar Snake Species: मण्यार जातीच्या सापाचे विष आहे नागाच्या विषापेक्षा 15 पटीने जहाल! वाचा या सापाची माहिती

maniyaar snake

Maniyar Snake Species:- साप हा सरपटणारा प्राणी असून सापाला कुठल्याही प्रकारचे हात किंवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यामुळेच ते जमिनीवर नागमोडी आकाराने सरपटतात. जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती असून त्यातील बहुसंख्य या बिनविषारी आहेत तर काही बोटावर मोजण्याइतक्या विषारी आहेत. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे त्यांचे त्यांचे … Read more

‘हा’ एकच परफेक्ट उपाय करा आणि मुलांचा हट्टीपणा थांबवा! मुलांच्या स्वभावात देखील होईल बदल

parenting tips

प्रत्येक घरामध्ये लहान लहान मुले असतात. जेव्हा त्यांना थोडे कळायला लागते तेव्हा बरीच मुले काही गोष्टींसाठी हट्टीपणा करताना आपल्याला दिसून येतात. त्यांना बाहेर कुठे घेऊन गेले व त्यांना जर एखादी वस्तू आवडली तर ती घेण्यासाठी त्यांचा होणारा आकांडतांडव पाहून आपल्याला काय करावे हे त्यावेळेस अजिबात सुचत नाही. प्रत्येकच मुलांच्या बऱ्याच बाबतीत हट्टीपणा असतोच असतो. बऱ्याचदा … Read more

काय फरक आहे आमंत्रण आणि निमंत्रण या दोन शब्दांमध्ये? कित्येक लोकांना अजून माहितीच नाही! वाचा यामधील फरक

diffrence between aamantran and nimantran

बऱ्याचदा आपण संभाषण करत असताना काही शब्द वापरतो. परंतु बऱ्याचदा दोन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. परंतु ते एकाच अर्थाने वापरले जातात. परंतु जर बारकाईने या शब्दाचा अर्थ पाहिला तर  थोड्या थोड्या फरकाने त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. परंतु तरी देखील बोलताना किंवा व्यवहारांमध्ये ते शब्द एकाच अर्थाने वापरतात. आता साधारणपणे लग्नकार्य असो किंवा एखादा कार्यक्रम राहिला … Read more

Ahmednagar Politics : शंभर बोकडं कापली म्हणून कुणी पुन्हा खासदार होत नसतं !

MP Sujay Vikhe

Ahmednagar Politics : सत्ता एखाद्याच्या डोक्यात जाते तेव्हा जनता त्याला घरचा रस्ता दाखवते. दक्षिणेला आजवरच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम, बोलघेवडा खासदार मिळाला आहे. मतदार ही चूक येत्या निवडणुकीत दुरुस्त करतील. देशातील जनतेने वेळप्रसंगी भल्याभल्यांचा पराभव केला आहे. युवराज खासदारांना येत्या निवडणुकीच्या मैदानात एखादा सर्वसामान्य, प्रामाणिक, साधा कार्यकर्ता देखील चारी मुंड्या चित करेल. त्यामुळे शंभर बोकड कापली … Read more

Snake Information: भारतात आढळणारे ‘हे’ साप आहेत खूपच खतरनाक! 5 फूट अंतरावरून व्यक्तीवर करू शकतात हल्ला

snake information

Snake Information:- जगाचा आणि भारताचा विचार केला तर सापांच्या अनेक प्रजाती असून या प्रजातींपैकी काही विषारी प्रजाती आहेत तर काही बिनविषारी प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती इतक्या विषारी आहेत की सर्पदंशानंतर काही सेकंदातच व्यक्तीचा बळी जाऊ शकतो. भारतामध्ये एकंदरीत सापांच्या ज्या काही प्रजाती आहेत त्यापैकी सर्वात खतरनाक किंवा धोकादायक या 11 प्रजाती आहेत. या 11 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! ते पाणी सोडणारच… इथे आलेत जमावबंदी आदेश

भंडारदरा/निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. या‌दरम्यान प्रवरानदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर या कोल्हापुर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापुर,वांगी, खानापूर व कमलापुर या कोल्हापुर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. श्रीरामपूर भागचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे … Read more

Gardening Tips: घराजवळील बगीच्यातील किंवा कुंडीतील गुलाबाला फुले येत नाही का? करा हे उपाय! गुलाबाला येतील भरपूर फुले

gardening tips

Gardening Tips:- आपल्यापैकी प्रत्येक जण घर सुंदर आणि आकर्षक दिसावे याकरिता घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी करतात व याकरिता विविध प्रकारच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. तसेच घर आकर्षक दिसावे याकरिता घराच्या पुढे जी काही मोकळी जागा असते त्या ठिकाणी छोटेखानी बगीचा विकसित केला जातो व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुल झाडांची लागवड केली जाते किंवा घराच्या गॅलरी … Read more

Indian Railway Station: भारतातील ‘हे’ रेल्वे स्टेशन आहेत वैशिष्ट्यपूर्ण! या स्टेशनवरून जातात परदेशात ट्रेन, वाचा माहिती

haldibaari railway station

Indian Railway Station:- भारताची लाईफ लाईन म्हटले जाणाऱ्या रेल्वे नेटवर्कचा विचार केला तर हे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील खूप फायदेशीर असे नेटवर्क असून देशाच्या आर्थिक विकासामध्ये रेल्वे नेटवर्कचा खूप मोठा हातभार आहे. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत व पश्चिमे पासून ते पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे नेटवर्क विस्तारले असून  त्यामध्ये आणखीन नवनवीन रेल्वे मार्गांची भर … Read more

Ahmednagar Breaking : माजी महसूल मंत्री आ. थोरातांच्या स्विय सहायकाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक अत्यंत महतवाची बातमी आली आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक व सोबतच पाच ते सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्वी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा या सर्वांवर नोंदवला आहे. या नंतर राजकीय वातावरण तापले असून हिंगे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या ग्रामपंचायत … Read more

Snake Bite Death: 6 हजार सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या ‘या’ डॉक्टर दांपत्याने सांगितले साप चावल्याने मृत्यू होण्याचे कारण! वाचा डिटेल्स

snake bite

Snake Bite Death:- सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून भारतामध्ये दरवर्षी जर साप चावल्यामुळे मृत्यूमुखी होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण पाहिले तर ते साठ हजार पेक्षा देखील जास्त आहे. साधारणपणे साप चावल्याच्या घटना या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोकांचे शेतीशी निगडित कामे असल्यामुळे त्यांना शेतात जायला लागते. बऱ्याचदा रात्री-बेरात्री देखील पिकांना पाणी देण्यासाठी … Read more

तुम्हाला माहित आहे का जगामध्ये सर्वात जास्त जमीन कोणत्या व्यक्तीकडे आहे? किती आहे त्या जमिनीचे क्षेत्र? वाचा माहिती

land

पृथ्वीतलावर साधारणपणे प्रत्येकच व्यक्तीची थोड्या प्रमाणात का असेना जमिनीच्या तुकड्यावर मालकी असते. साधारणपणे आपण विचार केला तर आपण ऐकले असेल की एखाद्याच्या नावावर किंवा एखाद्याच्या मालकीची जास्तीत जास्त एक हजार एकर पर्यंत जमीन असू शकते किंवा त्यापेक्षा थोडी बहुत जास्त देखील असू शकते. परंतु जगाचा विचार केला तर कुठल्याही गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर त्यासंबंधीचे रेकॉर्ड … Read more

Tur Market Today : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग ! तुरीचा भाव गडगडला,प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचे नुकसान

Tur Market Today : मागणी जास्त आवक कमी असे चित्र असल्याने तुरीच्या दरात रोज वाढ होत राहिली. हिंगणघाट बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी १३ हजार रुपये प्रति क्विंटल भावात तुरीची खरेदी करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात हा दर घसरला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला १२ हजारांवर पोहचला आता १० हजार १०० ते ११ हजार ३२५ रुपये क्विंटल च्या … Read more

Krushi Vidyapith Bharti : महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

Krushi Vidyapith Bharti:- कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक महत्त्वपूर्ण बदलांसाठी कृषी विद्यापीठांचे कार्य हे अनमोल असे आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या कृषी विद्यापीठांपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे एक महत्त्वाचे विद्यापीठ असून या माध्यमातून शेती संबंधित अनेक प्रकारचे संशोधने केली जातात. याच महत्त्वाच्या असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांमध्ये सध्या विविध पदांसाठी रिक्त जागा … Read more

Farmer Success Story: कपाशी पिकासाठी अमृत पॅटर्नचा प्रयोग ! एकरी ५० क्विंटल कापूस उत्पादन

Farmer Success Story :- कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. इतर पिकांप्रमाणेच कपाशीचे देखील भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी बंधू अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून तंत्रशुद्ध असे प्रयत्न करतात व उत्पादन मिळवतात. शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे पीक लागवडीपासून ते व्यवस्थापनापर्यंत … Read more

अहमदनगर भाजपमध्ये नक्की चाललंय तरी काय ? मंत्री राधाकृष्ण विखेंच्या विरोधात थेट भाजप युवानेता निवडणूक लढवणार ???

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तस पाहिलं तर बेरकीच. दक्षिणेत सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण आणि उत्तरेत विखे घराण्याचे वर्चस्व हे समीकरण शक्यतो सर्वाना माहित आहे. विखेंनी ठरवलं तर ते आपल्या पक्षातील असला तरी त्याला पडतातच असं म्हटलं जातात व तसा आरोप मागील विधानसभेच्या निकालानंतर अनेक भाजप आमदारांनी केलाच होता. अगदी आ. राम शिंदे असोत की … Read more

Maratha Reservation : अहमदनगरमध्ये सापडल्या इतक्या कुणबी नोंदी

Maratha Reservation : नगर शासनाच्या आदेशानुसार नगर महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदीच्या आधारावर कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून १९०३ ते १९२७ या काळातील मोडी लिपीतील नोंदींची तपासणी केली जात आहे. गुरूवारी दिवसभरात २९८ नोंदी आढळून आल्या आहेत. मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी … Read more