श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार 102 हेक्टरवर ऊस उभा! ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऊसतोड कामगारांच्या विनवण्या

sugarcane harvesting

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून राजकीय वातावरण तसे आता शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु शेत शिवारातील वातावरण मात्र आता ऊस तोडीचे निमित्ताने गरमागरम झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीची धावपळ संपत नाही तोच आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आणि धावपळ सुरू झाल्याचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसून येत आहे. … Read more

माजी आमदार राहुल जगताप करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश? देवगिरी बंगल्यावर घेतली अजित पवार यांची भेट

rahul jagtap

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही काही कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच चुरशीची देखील पाहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार राहुल जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते व या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु आता त्यानंतर मात्र त्यांनी राजकीय हालचालींना सुरुवात केली असून सोमवारी त्यांनी सकाळी दहा … Read more

12 तासांमध्ये अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल 9 अंशाने वाढ होऊन थंडीत घट! पुढचे तीन दिवस कसे राहणार वातावरण?

cyclone

Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरात जे काही फेंगल चक्रीवादळ निर्माण झालेले आहे त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर दिसून येत असून राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे. इतकेच नाही तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे देखील दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी देखील बारा … Read more

घरात जर घडायला लागल्या ‘अशा’ काही गोष्टी तर समजा घरामध्ये सुरू होणार वाईट कालावधी! जाणून घ्या काय म्हणते ज्योतिषशास्त्र?

astro tips

Indicators Of Bad Time By Astro:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचा किंवा इतर नक्षत्रांचा व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो व त्याची माहिती आपल्याला मिळत असते. अगदी याच पद्धतीने याहीपेक्षा पुढे जात काही महत्त्वाच्या विषयांवर देखील आपल्याला विवेचन केलेले आढळून येते. ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात आणि त्या मागील कारणे देखील … Read more

मंगळाची उलटी चाल ‘या’ राशींसाठी ठरेल नुकसानदायक? डिसेंबर महिन्यापासून होऊ शकते पैसे आणि इतर बाबतीत नुकसान

mangal vakri chaal

Mangal Vakri Chaal 2024:- ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांचा व्यक्तीच्या जीवनावर पडणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम या बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. ज्योतिषशास्त्राला भारतीय परंपरेमध्ये खूप महत्त्व असून आजही अनेक महत्त्वाची कामे शुभ मुहूर्तावर केली जातात व हा मूहुर्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच काढला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे गोचर म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीतील प्रवेशामुळे राशींवर पडणारा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 1997 वीज ग्राहक झाले विज थकबाकीतून मुक्त; अभय योजना ठरत आहे वरदान, काय आहे नेमकी ही योजना?

mahavitaran

Ahilyanagar News:- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले तर प्रचंड प्रमाणात वाढलेली विजेची थकबाकी हा एक गंभीर प्रश्न असून यातून बाहेर निघण्यासाठी महावितरणाने अनेक उपाययोजना केलेले आहेत. त्यातीलच एक उपाय योजना जर आपण बघितली तर थकीत वीज बिल ग्राहकांसाठी महावितरणच्या माध्यमातून अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे. ही एक महत्वपूर्ण योजना असून महावितरणच्या माध्यमातून ज्या ग्राहकांचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवार शॅडो एमएलए म्हणून करणार काम? महायुती सरकार विरोधात जिल्ह्यातून फुंकले जाणार रणशिंग?

politics

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत व या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून आणि काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून ईव्हीएमच्या बाबतीत देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या … Read more

जे वाट बघतात आमच्या जाण्याची, त्यांना जाऊन सांगा आम्ही कुठेही नाही जाणार- माजी आमदार लहू कानडे

lahu kanade

Ahilyanagar News:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण बघितले की काँग्रेसचे असलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापण्यात आले होते व त्या जागी काँग्रेसने हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली होती व ते या निवडणुकीत विजयी देखील झाले. त्यानंतर मात्र लहू कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती व त्या माध्यमातून त्यांनी … Read more

सर्वच शंकास्पद म्हणून बाबा आढाव यांचा आत्मक्लेश! खा. नीलेश लंके यांचे पुण्यात वक्तव्य

baba adhav

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत तांत्रीक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणूकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या ९५ व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मोठया परिवर्तनावर शंका घेत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले. खा. नीलेश लंके यांनी शनिवारी सायंकाळी बाबा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ मुलांना मिळेल पोलीस व सैन्यदल भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षण! कुठली लागतील कागदपत्रे आणि काय आहे पात्रता?

army recruitment

Ahilyanagar News:- महाराष्ट्रातील शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला तरुण हे पोलीस व सैन्यदल भरतीसाठी प्रयत्न करताना दिसून येतात व याकरिता मोठ्या प्रमाणावर आपल्याला ग्राउंडची आणि इतर प्रॅक्टिस करताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये देखील सैन्य भरतीसाठी तरुणांची एक क्रेझ आपल्याला दिसून येते. या पार्श्वभूमीवर जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील अकोले … Read more

एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होता काँग्रेसचा वरचष्मा, पण आता बालेकिल्ला ढासळला! १९९५ नंतर काँग्रेसला लागली उतरती कळा

congress

Ahilyanagar News:- या विधानसभा निवडणुकीचे निकाल जर बघितले तर ते खूपच धक्कादायक असून संपूर्ण राज्यांमधून महाविकास आघाडीचे पानिपत या निवडणुकीत झाले. त्यातल्या त्यात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची देखील परिस्थिती खूपच ढासळली. त्याच दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती बघितली तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आज मात्र काँग्रेस अस्तित्वासाठी धडपडत आहे. अगोदर जिल्ह्यातील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर न करतात गाळपाला सुरुवात! अगोदर ऊस दर जाहीर करा, नाहीतर शेतकरी उसाच्या तोडी बंद करतील- शेतकरी संघटनेचा इशारा

sugarcane harvesting

Ahilyanagar News:- 2024-25 चा ऊस गाळप हंगामाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. परंतु या जिल्ह्यातील कुठल्या साखर कारखान्याने अजून पर्यंत मात्र या हंगामातील ऊसदर जाहीर केलेलेच नाहीत. उसाचे दर जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ऊस दराचा प्रश्न या ठिकाणी पेटणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अगोदर ऊस … Read more

मुलांकावरून ओळखता येते की एखाद्या व्यक्तीचे लव मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? वाचा काय म्हणते याबाबत अंकशास्त्र?

numerology

Numerology Science:- ज्योतिष शास्त्राला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असे स्थान असून या आधारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तसेच त्याचे जीवन आणि भविष्य याबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या आधारे व्यक्ति बद्दलची प्रत्येक गोष्ट कळायला मदत होते. आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या भविष्याविषयी किंवा येणाऱ्या पुढील आयुष्य विषयी काही … Read more

लक्ष्मीनारायण राजयोग ‘या’ तीन राशींसाठी ठरेल गेमचेंजर! मिळेल भरभरून यश, मिळेल सन्मान आणि बनणार श्रीमंत, तुमची राशी आहे का यात?

horoscope

Laxmi Narayan Rajyoga:- ज्योतिष शास्त्राचा मूळ आधार जर आपण बघितला तर तो ग्रहांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक प्रभाव असतो असे मानले जाते व नवग्रहांपैकी बुध आणि शुक्र ही शुभ ग्रह असल्याचे मानले गेले आहे. जेव्हा जेव्हा शुक्र आणि ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह मार्ग बदलत असतो तेव्हा त्याचा … Read more

संगमनेर तालुक्यातील वेगवेगळ्या योजनांच्या 11 हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 65 लाख रुपये वर्ग! आमदार अमोल खताळ यांची माहिती

amol khatal

Ahilyanagar News:- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना,सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख आपल्याला करता येईल. या योजना या घटकांसाठी खूप महत्त्वाच्या असून काही ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते. … Read more

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अहिल्यानगर शहरात होणार राजकीय उलथापालथ? ठाकरे गटाचे 15 माजी नगरसेवक सोडणार पक्ष?

ahilyanagar politics

Ahilyanagar News:- राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या व या निवडणुकांमध्ये महायुतीला दणदणीत असा विजय मिळाला. जवळपास राज्यातून महाविकास आघाडीची जवळपास सर्वच विभागातुन पीछेहाट झाल्याचे आपल्याला दिसून आले. परंतु आता त्यानंतर मात्र राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांनी होणार असून त्याकरिता आता परत एकदा काही दिवसांनी राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुकांचा धुराळा उठेल हे … Read more

डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेले लोक स्वभावाने असतात खूपच खास! असतात प्रामाणिक आणि नेहमी लढतात सत्यासाठी; जाणून घ्या आणखी विशेषता

horoscope

ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीचे भविष्य, त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव इत्यादी गोष्टी कळत असतात व ज्योतिषशास्त्र प्रामुख्याने व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला आणि कोणत्या महिन्यात झाला आहे? त्यावरून व्यक्तीचे भविष्य वर्तवत असते. तसेच विविध ग्रहांचा पडणारा प्रभाव याचा देखील अभ्यास ज्योतिषशास्त्रामध्ये केला जातो व या सगळ्या अनुषंगाने आपल्याला व्यक्तीचे व्यक्तिमत्व, त्याचा भविष्याविषयीचा अंदाज कळत असतो. अगदी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान प्रशिक्षण! प्रत्येक प्रशिक्षणार्थीस मिळणार प्रतिदिन 1 हजार रुपये

Ahilyanagar News:- शेतीमध्ये येऊ घातलेले तंत्रज्ञान तसेच पिकांचे उत्पादन कसे वाढवावे याबाबत अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आता विकसित झालेले आहे. पिकांच्या लागवडीपासून तर पिकांच्या काढणीपर्यंत व्यवस्थापन तसेच यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी करता यावा व शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त … Read more