भावा सलाम तुला…!! भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतात परतले, सुरु केली शेती, आज लाखोंची करताय कमाई
Success Story: मित्रांनो 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानात युद्ध (India-Pakistan War) झाले त्या काळात अनेक लोकांनी पाकिस्तान मधून भारतात स्थलांतर केले. या विस्थापित लोकांना भारतात सुरवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र आपल्या कष्टाच्या जोरावर या लोकांनी आज एक वेगळे स्थान समाजात कमावले आहे. युद्धाच्या काळात पाकिस्तान मधून धुंडा सिंग देखील भारतात आलेत. 1971 … Read more