Soybean Crop: मुसळधार पावसात अशा पद्धतीने घ्या सोयाबीन पिकाची काळजी आणि टाळा नुकसान, वाचा संपूर्ण माहिती

soybean crop

   Soybean Crop:- महाराष्ट्रामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख पीक असून बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सोयाबीन पिकावर अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील सध्या पावसाचा विचार केला तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साहजिकच शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे किंवा पुराचे पाणी देखील शेतांमध्ये जाण्याची दाट … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात बनावट खताची विक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे बनावट रासायनिक खत विक्री केली जात असल्याची तक्रार पाथर्डी तालुका कृषी विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे एका शेतकऱ्याने केली आहे. याबाबत तिसगाव येथील शेतकरी सोमनाथ अरुण अकोलकर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, तिसगाव येथील शेवगाव रोडवर असलेल्या एका … Read more

Pm Kisan News: पीएम किसानचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, पैसे आले नसतील तर ‘या’ ठिकाणी साधा संपर्क

farmer

Pm Kisan News:-  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले होते व आज चौदाव्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात आले. राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात लाली! ‘या’ एकाच गावातील 12 शेतकरी बनले कोट्याधीश तर 55 लखपती,वाचा माहिती

tomato crop

कांदा आणि टोमॅटो या पिकांचा जर विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कायमच ओरड असते. बऱ्याचदा बाजार भाव इतका कमी मिळतो की यामधून वाहतूक खर्च देखील निघत नाही व शेतीमाल बऱ्याचदा रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते. परंतु पाच ते सहा वर्षाच्या  खंडानंतर बऱ्याचदा कांदा असो किंवा टोमॅटो या पिकांना उच्चांकी असा दर मिळतो. तेव्हा मात्र … Read more

Maharashtra onion : महाराष्ट्राचा कांदा रेल्वेद्वारे पोहोचला ह्या राज्यात

Maharashtra onion

Maharashtra onion :  देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे माल वाहतूक केली जाते. यामध्ये दूध, पाणी, इंधन, खते, सिमेंट, दगडी कोळसा, धान्य, निर्यात केला जाणारा माल आणि इतर गोष्टींच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर केला जातो. त्यातच आता भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील अंकाई मालधक्का (मनमाड) येथून खोंसोंग मणिपूर येथे मालगाडीतून कांदा पाठवला आहे. २८०१ किमीचे अंतर कापत २४ जुलै रोजी दुपारी … Read more

भावांनो! 5 गुंठे क्षेत्राची करायची असेल खरेदी-विक्री तर ‘या’ अधिकाऱ्यांची लागेल परवानगी, घरकुल, रस्ता आणि विहिरीसाठी स्वतंत्र नियमावली

land

 जमिनीच्या खरेदी विक्री बाबत असलेल्या नियमांचा विचार केला तर सध्याच्या कालावधीमध्ये बागायती क्षेत्राकरिता वीस गुंठे आणि जिरायती क्षेत्राकरिता 80 गुंठे असलेल्या क्षेत्राच्या खरेदी आणि विक्रीवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यापेक्षा कमी असलेल्या जमिनीची जर खरेदी विक्री करायची असेल तर प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे  अनेक शेतकऱ्यांना यामुळे काही समस्यांना तोंड … Read more

Sugarcane Farming : ऊसावर पडला हा रोग ! ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत

Sugarcane Farming

Sugarcane Farming : सध्या उसावर फैलाव दिसून येत आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी, साकेगाव, सुसरे परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आपले ऊस पिक वाचविण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सध्या उसावर या रोगाची सुरुवात झाली असून यामध्ये आधी उसाच्या पानांवर परिणाम होऊन ती आकुंचन पावतात व त्यावर डागही दिसून … Read more

‘ही’ पाच अवजार आहेत जमीन नांगरणी साठी उपयुक्त, वाचा शेतकऱ्यांसाठी कोणते अवजार ठरेल जास्त फायद्याचे?

plowing

कोणत्याही पिकाच्या लागवडीअगोदर जेव्हा आपण जमिनीची पूर्व मशागत करतो त्यामध्ये सगळ्यात आधी जमिनीची नांगरणी करणे गरजेचे असते. कारण पूर्व मशागतीमध्ये जमीन नांगरणीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून पुढील पिकाच्या भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील नांगरणी महत्वाची असते. चांगली खोल नांगरणी केल्यामुळे अनेक पिकांवरील नुकसानकारक किडींचे कोष वरती येतात व उन्हामुळे जमीन तापल्याने ते नष्ट होतात. त्यामुळे पुढील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात उत्पादित होणाराचारा, मुरघास आणि

farmer

Ahmednagar News : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चा-याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्हयात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 3041022 में टन चारा शिल्लक असून तो … Read more

PM Kisan 14th Installment : अवघे काही तास बाकी! पंतप्रधान DBT द्वारे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार २ हजार रुपये, जाणून घ्या…

PM Kisan 14th Installment

PM Kisan 14th Installment : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १४वा हफ्ता वर्ग … Read more

महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात होणार हा मोठा बदल !

Maharashtra News : महाराष्ट्रातील अकोला व रायगड जिल्हा वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये किमान जमीन खरेदी करताना किंवा जिरावत जमीन खरेदी करताना २० गुंठे, तर बागायत जमीन खरेदी करताना किमान १० गुंठे प्रमाणभूत क्षेत्र निश्‍चित केले आहे. या निर्णयावर नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. या हरकती व सूचनांचा विचार करून आवश्यक त्या बदलांसह ही अधिसूचना अंतिम करण्याची कार्यवाही … Read more

Tomato Price : महिनाभरापासून टोमॅटोचे भाव तेजीत पण भाव कमी कधी होणार ? हे आहे उत्तर

Maharashtra News

Tomato Price : महिनाभरापासून टोमॅटोचे भाव तेजीत आहेत. सरकारी पातळीवर टोमॅटोचे भाव नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, तरीही प्रत्यक्षात टोमॅटोचे भाव कमी होत नसून, दिवसागणिक वाढत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोने प्रति किलो तब्बल २०० रुपयांचा आकडा गाठला आहे. ४० ते ५० रुपये पावकिलो भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांनी मात्र … Read more

Wheat Variety In Marathi : गव्हाच्या या प्रगत जातीची पेरणी करा, उत्पादन 79 क्विंटल प्रति हेक्टर

Wheat Variety In Marathi

Wheat Variety In Marathi : भारतात गव्हाच्या लागवडीबरोबरच त्याची विदेशातही निर्यात केली जाते. यामुळेच शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे गव्हाच्या पेरणीबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत, की पेरणी कधी करायची, पेरणी कोणत्या पद्धतीने करायची? किंवा कोणते बियाणे पेरायचे ते निवडा जेणेकरून तुम्हाला गव्हाचे अधिक उत्पादन मिळेल. हे ज्ञात आहे … Read more

Agriculture News : महाराष्ट्राच्या महाबीजमध्ये ‘गडबड’! शेतकरी करत आहेत पीक बियाणे निकामी झाल्याच्या तक्रारी

Agriculture News

Agriculture News : सामान्यत: महाराष्ट्रातील सर्व शेतकरी दर्जेदार असल्याने महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी करणे ही त्यांची पहिली पसंती मानतात. मात्र लातूर जिल्ह्यात 200 शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीच्या बियाण्यांचे उत्पादन न झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट सीड कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महाबीज, राज्य सरकारच्या अखत्यारीत चालते, हे चांगले उत्पादन देणाऱ्या बियाण्यांसाठी ओळखले जाते. मात्र लातूरमध्ये … Read more

Kanda Anudan : सातबाऱ्यावर नोंद नसली तर कांदा अनुदान मिळणार कि नाही ? मंत्री म्हणाले…

Kanda Anudan

Kanda Anudan : बाजार समितीमध्ये फेब्रुवारी व मार्च २०२३ कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असो वा नसो, सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे प्रतिक्विंटल रुपये ३५० प्रमाणे अनुदान दिले जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री दिलीप वळसे यांनी राहुरी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाला दिले. रविवारी मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये … Read more

Agriculture News : असा कसा पाऊस ? पिकांवर रोगराई ! वाढही खुंटली, रोगांचा प्रादुर्भाव

Agriculture News

Agriculture News : पाथर्डी तालुक्यात यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, आता जुलै महिना संपत आला तरी परिसरात पावसाला सुरुवात झाली नाही फक्त भूरभूर पाऊस पडत असल्याने रस्त्यावर चिखल तयार होत आहे. भूरभूर पावसाने पिकांची वाढही खुंटली असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषधांची फवारणी करावी लागत आहे. तालुक्यातील कासार पिंपळगाव, … Read more

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकरिता महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली विशेष मागणी, वाचा माहिती

panjabrao dakh

भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्याकरिता भारतीय हवामान विभाग कार्यरत असून हवामानाच्या विविध पैलूंचा अभ्यास करून सर्वसमावेशक अंदाज वर्तवणारी ही संस्था आहे. परंतु आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर बऱ्याचदा हवामान विभागाचे अंदाज चुकताना दिसतात. या संस्थेसोबतच बरेच हवामान अंदाज वर्तवणारे अभ्यासाक देखील असून त्या त्या परिने ते त्यांचे अंदाज वर्तवत असतात. परंतु या हवामान अभ्यासांपैकी … Read more

Krushi Yojana: सरकारच्या ‘या’ योजनांचा लाभ घ्या आणि शेतीमध्ये करा मोठ्या प्रमाणावर विकास, वाचा योजनांची माहिती

farmer

Krushi Yojana:- कृषी क्षेत्रासाठी सरकारच्या अनेकविध योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बदल व्हावा आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून विविध गोष्टींकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. शेतामध्ये सिंचनाच्या सुविधा असो की यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अशा अनेक प्रकारच्या योजना या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण … Read more