22 वर्षीय युवा शेतकऱ्याचा प्रयोग ! आठ एकरात मिरचीची शेती सुरू केली, झाली 50 लाखांची कमाई; वाचा ही यशोगाथा

Successful Farmer

Successful Farmer : गेल्या काही दशकांपासून विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे सातत्याने येणारी नापीकी यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र आता येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्या प्रयोगातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहे. यामुळे विदर्भात आता शेतकरी आत्महत्येचे … Read more

कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे शेतीमध्ये कसं नाही, शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत नाही असे अनेक नवयुवक शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत. हे खरे देखील आहे. शेतीमध्ये नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. यामुळे शेती व्यवसायात निश्चितच अनिश्चितता आहे. कमाईच्या बाबतीत शाश्वता, हमी नाही. पण … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस; हवामान विभागाची माहिती

Maharashtra Rain Update

Weather Update : भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यापासून राज्यात अधुमधून अवकाळी पाऊस होत आहे. काही भागात तर गारपीट देखील झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या चालू महिन्यात मात्र गारपीटीची तीव्रता अधिक आहे. या चालू महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता वसंतराव … Read more

युवा शेतकऱ्याचा वांग्याच्या शेतीतला हटके प्रयोग; ‘या’ जातीच्या वांगी लागवडीतून मिळवले एकरी आठ लाखांचे उत्पन्न, पहा….

success story

Success Story : गेल्या काही दशकांपासून शेती व्यवसाय अतिशय आव्हानात्मक बनला आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न मिळत नाहीये. अशा परिस्थितीत शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. काही शेतकरी असे बदलही करत आहेत आणि चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत लाखोंची कमाई … Read more

अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !

Maharashtra Rain Alert

Imd Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होत असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. यामुळे मात्र बळीराजाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

शेतकऱ्यांनो काळजी घ्या; ‘या’ भागात आजपासून तुफान गारपीट होणार ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

punjab dakh breaking

Punjab Dakh Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. वास्तविक गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून या हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्यवला आहे. डख … Read more

महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; यंदा ‘असा’ राहणार पावसाळा, ‘या’ महिन्यात पडणार खूपच कमी पाऊस? वाचा सविस्तर

Maharashtra Viral News

Maharashtra Viral News : महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे केळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातील लोकांमध्ये देखील या घट मांडणी संदर्भात मोठी आस्था, श्रद्धा आहे. यामुळे दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि शेतमजूर वर्ग या भेंडवळच्या घट मांडणीमध्ये मांडल्या जाणाऱ्या भविष्यवाणीकडे लक्ष ठेऊन असतात. … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानातं मोठा बदल सातत्याने पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात विशेषता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू शेतीतून मिळवल एकरी 12 क्विंटल सोयाबीन, अन गव्हाचे उत्पादन; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Ahmednagar Farmer

Ahmednagar Farmer : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी अवकाळी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बागायती भागातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे अनेक नवयुक्त तरुणांनी आता शेतीला रामराम ठोकत इतर व्यवसायांमध्ये नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेतीमध्येच आपल भवितव्य शोधण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या संकटांचा … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट झाली रद्द; पण……

Kanda Anudan 2023

Kanda Anudan New GR : राज्य शासनाने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदानाची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी केली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादेत मिळणार आहे. मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी पीक पेऱ्याची नोंद लावण्यात आली होती. यामुळे राज्यातील बहुतांशी पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! ‘हे’ 10 दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh : राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या हातून रब्बी हंगाम पुरता वाया जाण्याची शक्यता आहे. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या मुख्य पिकांना तसेच कांदा आणि इतर फळबाग वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात कोसळत असलेला हा पाऊस … Read more

शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीयेच्या पर्वावर मोठा निर्णय ! ‘ही’ अपघात सुरक्षा अनुदान योजना महाराष्ट्रात लागू, 2 लाखाचा मिळणार लाभ, पहा…..

Farmer Scheme

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल करण्यात आला आहे. आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे. वास्तविक पूर्वीची योजना ही अपघात विमा योजना होती. जुन्या योजनेनुसार कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपघात … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर पाच तासात एक शेतकरी आत्महत्या; शिंदे सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide In Maharashtra

Farmer Suicide In Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र अविरतपणे सुरु आहे. यामुळे आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात आहोत की अन्य कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक आपल राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र या अर्थव्यवस्थेचा कणा अर्थातच शेतकरी राजा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला … Read more

पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! 25 एप्रिल ते 27 एप्रिल राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार; आणखी काय म्हटले डख, पहा…

Punjab Dakh News

Punjab Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हवामान बदलाचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. हवामानात सातत्याने बदल होत असून अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा अक्षरशः बेजार झाला आहे. यंदा देखील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शिवाय रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसामुळे आणि … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! तुरीच्या दरात विक्रमी वाढ ; आणखी ‘इतके’ वाढणार भाव, पहा काय म्हणताय जाणकार

Tur Rate Increase

Tur Rate Increase : सध्या बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कापूस, सोयाबीन तसेच कांदा या नगदी पिकांना अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळणार नाही असे चित्र यंदा तयार झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतच शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या दरात … Read more

अहमदनगर, पुणे सातारा, नाशिक, कोल्हापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert April : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस अन गारपीट अक्षरशः थैमान माजवत आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुणे, नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एकंदरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या … Read more

Sathi Portal Update : झटक्यात समजेल बियाणे खरे आहे की खोटे, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Sathi Portal Update : भारत सरकार शेतकऱ्यांसाठी सतत वेगवगळ्या योजना राबवत असते. याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारे साथी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे. या मार्फत तुम्ही आता सहज बियाणे बनावट आहे की नाही ते ओळखू शकता. सध्या बनावट बियाणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….

Maharashtra Rain

Weather Update : राज्यात गेल्या महिन्यापासून हवामानात सातत्याने मोठा बदल होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र राज्यातील काही जिल्हे वगळता इतरत्र तापमानात वाढ … Read more