नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मुंबईतील इनशूरन्सचे कार्यालय बंद पाडण्याचा इशारा
अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- नगर जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी खरीप 2020 मधील विमा योजनेचा लाभ दिला नाही. विमा हप्ते भरून घेणाऱ्या भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्या मुंबईतील कार्यालय बंद करण्याचे आंदोलन शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी मराठा महासंघाने म्हटले … Read more